शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 5, 2014 02:09 IST

४ जुलैपर्यंत जिल्ह्यात जेमतेम ७८.२६ मि.मी. पाऊ स झाला. सरासरीच्या तुलनेत ३६.३० टक्के पाऊ स झाला आहे.

नागपूर : ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात जेमतेम ७८.२६ मि.मी. पाऊ स झाला. सरासरीच्या तुलनेत ३६.३० टक्के पाऊ स झाला आहे. पुढील दोन-तीन दिवसात चांगला पाऊ स न झाल्यास ३० ते ४० टक्के पेरण्या दुबार कराव्या लागतील, अशी शक्यता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केली आहे. अद्याप चांगला पाऊ स झालेला नाही. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार १५ जुलैपर्यंत सोयाबीन व कपाशीची पेरणी करता येईल. अद्याप पेरणीची वेळ निघून गेलेली नाही. जिल्ह्यात सर्वत्र पाऊ स झालेला नाही. कुठे चांगला पाऊ स झाला, पण बाजूच्या क्षेत्रात पाऊ स नसल्याचे चित्र आहे. पुढील तीन-चार दिवसात चांगला पाऊ स न झाल्यास ४० टक्के दुबार पेरणी करावी लागेल, अशी शक्यता वर्र्तविली जात आहे.खरीप हंगामासाठी ५,०९९१६ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यात कापूस १,५०,००० तर सोयाबीनच्या १,९२५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मागील वर्षाच्या हंगामात जिल्ह्यात ४,८३,६४० हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती. यात कापूस १,२४,६६५ तर सोयाबीनच्या २,२२,४४८ हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. तसेच ७८,८१२ हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड करण्यात आली होती. यावर्षी ८५,००० हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात अद्याप मान्सून सक्रि य झालेला नाही. वळव्याच्या पावसासारखा पाऊ स पडत आहे. पावसाला विलंब होत असला तरी कापूस व सोयबीनची पेरणी १५ जुलैपर्यंत शक्य आहे. ज्या शेतकऱ्याकडे ओलिताची साधने आहेत त्यांनी पेरणी करायला हरकत नाही. पेरणीजोगा पाऊ स झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)