शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

कॉ़ पानसरेंचा झंझावात आजही वैदर्भीयांच्या स्मरणात

By admin | Updated: February 22, 2015 02:29 IST

अख्खे आयुष्य समाज परिवर्तनाचा वसा घेऊन जगलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे नावाच्या वादळाचा झंझावात अवघ्या महाराष्ट्राप्रमाणे नागपूर-विदर्भानेही अनुभवला़ पुरोगामी

कॉ़ बाळ अलोणी अख्खे आयुष्य समाज परिवर्तनाचा वसा घेऊन जगलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे नावाच्या वादळाचा झंझावात अवघ्या महाराष्ट्राप्रमाणे नागपूर-विदर्भानेही अनुभवला़ पुरोगामी चळवळीशी निगडीत असलेल्या सर्व संस्था, कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता़ आज त्यांच्या मृत्यूनंतर या सर्व आठवणी एकामागून एक माझ्या डोळयासमोरून तरळत आहेत़ माझी व पानसरेंची ओळख १९७४ साली पक्षाच्या पहिल्या राज्य परिषदेत सोलापुरात झाली़ त्यावेळी शिवाजी महाराजांबद्दल होणाऱ्या चर्चेत शिवाजी आमचा की तुमचा, असा वाद होत होता़ तेव्हा कॉ़ पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिले़ त्याच्या सुमारे एक लक्ष प्रती विकल्या गेल्या़या प्रक्रियेत मीसुद्धा सहभागी होतो़ आम्ही याच विषयावर धनवटे रंगमंदिरात एक व्याख्यानमाला आयोजित केली़ कॉ़ भाई बर्धन अध्यक्ष होते़ या व्याख्यानमालेला आम्ही केवळ दोन रुपये तिकीट ठेवले होते़ मला आजही लख्ख आठवतेय धनवटे रंगमंदिरात पाय ठेवायलाही जागा नव्हती़ नागपुरातील जवळ-जवळ सर्वच वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रसिद्धी दिली होती़ १९९९ साली अमरावती येथे झालेल्या पक्षाच्या राज्य परिषदेत कॉ़ पानसरेंचा महत्त्वाचा वाटा होता़