शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ऊसतोड कामगारांसाठी लवकरच महामंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST

आराखडा तयार, लवकरच मंजुरी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याच्या राजकारणावर शुगर लॉबीच्या मोठा प्रभाव राहिला आहे. राज्यात ऊसतोड ...

आराखडा तयार, लवकरच मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्याच्या राजकारणावर शुगर लॉबीच्या मोठा प्रभाव राहिला आहे. राज्यात ऊसतोड करणारा मोठा वर्ग असून त्यांचे अनेक प्रश्नही आहेत. या ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ तयार करण्यात येणार असून हे महामंडळ समाजकल्याण विभागांतर्गत राहणार आहे. याचा आराखडा तयार झाला असून लवकरच मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. अनेक कारखाने या भागात आहेत. यातील बहतांशी साखर कारखाने हे सहकारी तत्त्वावर आहेत. उसाचे सर्वाधिक क्षेत्र याच भागात आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात साखर कारखाने असून उसाचे क्षेत्र आहे. ऊस तोडणारा कामगार मोठ्या संख्येने आहे. साखर कारखान्याचे चक्र या कामगारांवर आहे. या कामगारांसाठी महामंडळ तयार करण्याची मागणी होती. आता सरकारकडून यासाठी महामंडळ तयार करण्यात येत आहे. यासाठी समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष पुढकार घेतला. त्यामुळे समाजकल्याण विभागाच्या अंतर्गतच हे महामंडळ असणार आहे. या महामंडळाया आराखडाही तयार करण्यात आला आहे. महामंडळाचे काम कशाप्रकारे चालेल, कोणकोण यात असतील, योजना आदी बाबींचा यात समावेश राहणार आहे.

ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ तयार करण्यात येणार आहे. आराखडा तयार झाला असून मंजुरीसाठी लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. यासाठी वेगळा कायदाही करण्यात येणार आहे.

डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण