शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

वारसदारांना २७ वर्षानंतर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:06 IST

नागपूर : वाहन अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या पत्नी व मुलीला २७ वर्षानंतर दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...

नागपूर : वाहन अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या पत्नी व मुलीला २७ वर्षानंतर दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना ४ लाख ६२ हजार २५० रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज मंजूर केले. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला.

पद्मा जोशी असे पत्नीचे तर, धनश्री असे मुलीचे नाव आहे. ते यवतमाळ येथील रहिवासी आहेत. मयताचे नाव वीरेंद्र होते. संबंधित अपघात २० एप्रिल १९९३ रोजी घडला. वीरेंद्र यांच्या दुचाकीला यवतमाळ-नागपूर एसटी बसची धडक बसली. त्यामुळे वीरेंद्र गंभीर जखमी होऊन मरण पावले. वीरेंद्र व बस चालक शेख कटरू शेख भारू मुस हे दोघेही वेगात वाहन चालवित होते. अपघात झाल्यानंतर शेख कटरू यांनी ब्रेक लावला असता बस १५ फुटापर्यंत घासत गेली होती. वीरेंद्र यांच्या वारसदारांनी सुरुवातीला मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात भरपाईचा दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणने तो दावा फेटाळून लावला. परिणामी, वारसदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील अंशत: मंजूर करून सदर आदेश देण्यात आला.