शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

काँग्रेसच करणार सर्वसामान्यांचा विकास

By admin | Updated: October 8, 2014 00:48 IST

केंद्रात सरकारला केवळ १०० दिवसच झाले आहे. तरी भाजपा सर्वसामान्यांच्या हितेशी योजना राबविल्याचा दावा करीत आहे. भाजपाने ज्या योजना राबविल्या आहे, त्या काँग्रेस सरकारच्याच आहे.

नागपूर : केंद्रात सरकारला केवळ १०० दिवसच झाले आहे. तरी भाजपा सर्वसामान्यांच्या हितेशी योजना राबविल्याचा दावा करीत आहे. भाजपाने ज्या योजना राबविल्या आहे, त्या काँग्रेस सरकारच्याच आहे. उलट काँग्रेस सरकारने या देशात कुणीही उपाशीपोटी झोपू नये याची जाणीव ठेवून अन्न सुरक्षा योजना, आरोग्यासाठी वाढलेला खर्च लक्षात घेता, राजीव गांधी जीवनदायी योजना या महत्त्वाच्या योजना राबविल्या आहे. या योजना श्रीमंतासाठी नाही तर गरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी आहे. समाज हितेशी योजना राबविण्याचे कार्य केवळ काँग्रेसच करू शकते, असा विश्वास हिंगणा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार कुंदा राऊत यांनी व्यक्त केला. हिंगणा मतदारसंघात पदयात्रा काढून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. हिंगणा रायपूर जि.प. सर्कल मधील डिगडोह पांडे, सीताखैरी, गौरवाडा, गिदमगड, अडेगाव, मोहगाव ढोले, धानुली, कवळस, नवेगाव, देवळी पंढरी, काजळी, वडधामना, नागलवाडी या भागात फिरून, नागरिकांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या, त्यांच्याशी चर्चा केली, गावकऱ्यांसमोर असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांशी बोलताना त्या म्हणाल्या की, हिंगणा विधानसभा क्षेत्रात गेल्या १५ वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार मिळाला नव्हता. काँग्रेसने यंदा युवा महिला उमेदवाराला संधी दिली आहे. हिंगण्याच्या विकासासाठी या संधीचे सोने करण्याचे आवाहन कुंदा राऊत यांनी केले. पदयात्रेत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, बाबा आष्टणकर, गंगाधर काचोरे, अशोक पुनवटकर, श्यामबाबू, नरेंद्र पाटील, प्रमिला कुकडे, करुणा मोहड, संजय दलाल, विलास काचोरे, सतीश जयस्वाल, राजू काळबांडे, विजय पिसे, विठ्ठल दास, संदीप जयस्वाल, मिलिंद काचोरे, विनोद उमरेडकर, दिलीप काळबांडे, रवींद्र तिकडे, चंद्रभान धुर्वे, किशोर डुमरे, रोशन मडके, ईश्वर भेंडे, देवराव आटवार, कलावती ठाकरे, मोतीराम काळबांडे, सुधीर काळबांडे, रुपराव ठवरे, ज्ञानेश्वर वाळवे, भाऊराव देहारे, रामचंद्र टेकाडे, साहेबराव टेकाडे, प्रभाकर, न्याहारे, सतीश बावणे, वसंत न्याहारे, सुभाष गोहाणे, वसंतराव थोटे, विलास गोहाणे, चंदा फरकाडे, अंकुश कुरके, नत्थुजी सोनुर्ले, महादेव गोहाणे, रवींद गजभिये, प्रकाश देशमुख, सचिन सुके, सतीश वाडकर, गुणवंत नतराम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)