शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

आरटीई प्रतिपूर्ती वाटपात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

नागपूर : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शाळांना मिळणाऱ्या प्रतिपूर्तीत केंद्र व राज्य सरकारचा वाटा असतो. राज्य सरकार त्याचे ...

नागपूर : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शाळांना मिळणाऱ्या प्रतिपूर्तीत केंद्र व राज्य सरकारचा वाटा असतो. राज्य सरकार त्याचे वितरण शिक्षण विभागाला करते आणि शिक्षण विभाग शाळांना निधी देते. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शिक्षण विभाग आरटीईच्या प्रतिपूर्तीबाबत वेगवेगळी माहिती देत आहे. २०१८-१९ या सत्रात आरटीईसाठी केंद्र सरकारने राज्याला १०० टक्के निधी दिल्याचे सांगितले. राज्य सरकारने सांगितले की ५० टक्के निधी वाटप केला. तर शिक्षण विभागाकडून शाळांना २८.५ टक्के निधी वितरित करण्यात आला.

हे सर्व आकडे माहितीच्या अधिकारात आरटीई फाउंडेशनने मिळविले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार व शिक्षण विभागांनी दिलेल्या माहितीत असलेली तफावत लक्षात घेता, आरटीईच्या प्रतिपूर्ती वाटपात मोठा घोळ असल्याचा आरोप फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन काळबांडे यांनी केला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार २०१८-१९ या सत्राचे राज्य सरकारला ६८३.७५ कोटी रुपये आरटीईसाठी दिले. राज्य सरकारने दिलेल्या माहितीत ९० कोटी इतका निधी जो ५० टक्के आहे, तो आरटीईच्या प्रतिपूर्तीसाठी शिक्षण संचालकांना वितरित केला. तर ९ मार्च २०२१ च्या पत्रात शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी स्पष्ट केले की २०१८-१९ चा २८.५ टक्के निधीच शासनाकडून मिळाला. यावरून लक्षात येते की तीनही संस्थांमध्ये आरटीईची प्रतिपूर्ती वाटपात कोणताच ताळमेळ नाही. राज्य शासनाकडून २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षातील निधी वितरित करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. परंतु शाळांना निधी प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी शाळा संचालकांच्या आहे.

- गेल्या चार वर्षांपासून आरटीईची प्रतिपूर्ती शाळांना मिळालेली नाही. त्यामुळे ८ मार्च रोजी आरटीई फाउंडेशनने आझाद मैदानावर उपोषण केले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी चर्चेला बोलावून ७ दिवसात वित्त मंत्रालयात मागणी करून निधी वितरित करण्याचे आश्वासन दिले. ७ दिवसात आरटीईच्या प्रतिपूर्ती संदर्भात कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाउंडेशन