शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जैवविविधता टिकविण्यासाठी शहरात हिरवळ वाढविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:07 IST

नागपूर : शहरातील परिसंस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी निसर्गआधारित पर्याय शाेधणे महत्त्वाचे आहे. जैवविविधता टिकवायची असेल तर शहरात ग्रीन कव्हर वाढविणे ...

नागपूर : शहरातील परिसंस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी निसर्गआधारित पर्याय शाेधणे महत्त्वाचे आहे. जैवविविधता टिकवायची असेल तर शहरात ग्रीन कव्हर वाढविणे आवश्यक आहे, असे मत महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) येथे विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त बाेलत हाेते. याप्रसंगी भारतीय मेट्राेलाॅजिकल विभाग, पुणेचे हवामान संशाेधन व सेवा प्रमुख डॉ. डी. एस. पै, विप्राेचे दिन्नी लिंगराज, सीएसआयआर-नीरीचे संचालक डॉ. एस. चंद्रशेखर, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. साधना रायलू प्रामुख्याने उपस्थित हाेते. राधाकृष्णन यांनी, घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे सांगत नाग नदी, तलाव आणि झऱ्यांच्या जीर्णाेद्धारासाठी नीरीच्या संशाेधकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. डाॅ. पै यांनी जलवायू परिवर्तनावर चिंता व्यक्त केली. भारतीय हवामान सेवा भारतासह दक्षिण आशियायी देशांना हवामान बदलामुळे येणाऱ्या संकटाच्या वेळी निर्णय घेण्यास उपयाेगी ठरत असल्याचे सांगितले. लिंगराज यांनी आपले विचार मांडले. नीरीचे संचालक डाॅ. एस. चंद्रशेखर यांनी ग्लाेबल वार्मिंग व जलवायू परिवर्तनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नीरीच्या संशाेधकांद्वारे सुरू असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.