शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या घरफाेड्यांमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST

काटाेल : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात घरफाेड्या व शेतकऱ्यांची जनावरे चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. चाेरीच्या या घटनांना ...

काटाेल : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात घरफाेड्या व शेतकऱ्यांची जनावरे चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. चाेरीच्या या घटनांना वेळीच आळा घातला जात नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण हाेत आहे.

काही दिवसांपूर्वी चाेरट्यांनी काटाेल शहरातील शनि चाैक, आययुडीपी, पंचवटी, धंताेली या भागात घरफाेडी करीत साेन्या-चांदीच्या दागिन्यांसह राेख रक्कम चाेरून नेल्याच्या घटना घडल्या हाेत्या. ग्रामीण भागातही चाेरट्यांचा वावर वाढला असून, शेतकऱ्यांची जनावरे तसेच शेतीपयाेगी साहित्य शेतातील झाडे चाेरीला जात आहेत. काेराेना संक्रमणापासून चाेरट्यांचा वावर वाढला असल्याची माहिती नागरिकांनी दिली. काहींनी त्यांच्याकडील चाेरीच्या घटनांबाबत पाेलिसात तक्रारी नाेंदविल्या. पाेलिसांनी चाेरट्यांचा शाेध घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ठाेस माहिती मिळत नसल्याने चाेरट्यांना अटक करण्यात तसेच त्यांचा कायम बंदाेबस्त करण्यात पाेलिसांना अद्यापही यश आलेले नाही.

शेतकरी आधीच संकटात आहेत. त्यातच त्यांची जनावरे आणि शेतीपयाेगी साहित्य चाेरीला जात असल्याने त्यांना पुन्हा आर्थिक नुकसान सहन करावे लागते. बैलजाेडी किंवा जाेडीतील एक बैल चाेरीला गेल्यास शेतीची कामे रखडली जात असल्याने त्यामुळे हाेणारे नुकसान वेगळे आहे, असेही काहींनी सांगितले. चाेरीच्या या घटनांना आळा घालण्यासाठी पाेलिसांनी ग्रामीण भागातील गस्त वाढवावी, तसेच चाेरट्यांना अटक करून त्यांचा कायम बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.