शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत वानखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 21:57 IST

Nagpur News अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने वर्धा येथे ४ व ५ फेब्रुवारी रोजी १७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व लेखक चंद्रकांत वानखडे यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवर्धा येथे ४-५ फेब्रुवारीला होणार आयोजन

नागपूर : वर्धा येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने वर्धा येथे ४ व ५ फेब्रुवारी रोजी १७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘गांधी का मरत नाही’ या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांची निवड करण्यात आल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. नितेश कराळे जबाबदारी सांभाळणार आहेत. अ. भा. साहित्य संमेलनात दरवर्षी अपेक्षित चर्चा रंगण्याऐवजी साहित्यबाह्य चर्चा, जेवण, प्रवास, राहण्याची व्यवस्था अशाच चर्चा रंगत असून, याचसाठी राज्य शासन संमेलनासाठी ५० लाखांचा निधी देते का, असा प्रश्न परदेशी यांनी यावेळी उपस्थित केला. याच साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ साहित्यिकांचा अपमान करण्याची परंपरा आहे. याचाच विरोध म्हणून आम्ही विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करीत असतो. सोलापूर, मुंबईनंतर यंदा वर्धा येथे तिसऱ्यांदा थेट अ. भा. साहित्य संमेलनाच्या नगरीमध्येच हे संमेलन भरविण्यात येत आहे, असेही प्रा. प्रतिमा परदेशी यावेळी म्हणाल्या.

यावेळी मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे, पदाधिकारी गुणवंत डकरे, प्रा. जनार्दन देवतळे, कपील थुटे, नंदकुमार वानखडे, विजय बाबुळकर, संजय शेंडे उपस्थित होते.

..............

टॅग्स :literatureसाहित्य