शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

उपाध्यक्षाच्या खुर्चीला ‘नाट’

By admin | Updated: October 10, 2016 02:35 IST

जिल्हा परिषदेत उपाध्यक्षांचा मान मोठा असला तरी, हे पद मात्र अनेकांसाठी धोकादायक ठरले आहे. जि.प.मध्ये

अनेकांचे पुढचे राजकारण धोक्यात : आरक्षणाने नाडले मंगेश व्यवहारे ल्ल नागपूर जिल्हा परिषदेत उपाध्यक्षांचा मान मोठा असला तरी, हे पद मात्र अनेकांसाठी धोकादायक ठरले आहे. जि.प.मध्ये ज्यांनी उपाध्यक्ष पदाचा मान पटकाविला, त्यांचे पुढचे राजकारणच धोक्यात आले आहे. एकाचा सर्कलच राहला नाही. तर दुसऱ्याला आपला सर्कल गमवावा लागला. २०१२ ते २०१७ या कालावधीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर चिखले व शिवसेनेचे शरद डोणेकर यांना उपाध्यक्षाची संधी लाभली. शरद डोणेकर हे कन्हान-पिपरी सर्कलमधून निवडून आले होते. मात्र कन्हान नगर परिषद झाल्याने नव्या रचनेत त्यांचा सर्कलच राहिला नाही तर चंद्रशेखर चिखले यांचा मेटपांजरा सर्कल हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाल्याने या दोघांचीही सर्कल शोधात धावपळ होत आहे. अडीच दशकापासून ही परंपरा कायम आहे. जि.प.चे अध्यक्षपद लाभलेले सदस्य आमदारकीपर्यंत पोहचले. परंतु बहुतांश उपाध्यक्षांना पायउतारच व्हावे लागले. यातील काही उपाध्यक्ष राजकारणातून लुप्त होत आहे. सदानंद निमकर हे १९९७ पर्यंत उपाध्यक्ष होते. नंतर ते जि.प.मधूनच गायब झाले. राष्ट्रवादीचे बंडोपंत उमरकर हे दोन वर्ष उपाध्यक्ष राहिले. त्यानंतर ते सदस्य म्हणून निवडणुन आले. परंतु पदापासून वंचित राहिले. अखेर त्यांचे सर्कल आरक्षित झाले. २०१२ पासून ते जिल्हा परिषद बाहेर आहे. १९९८-९९ मध्ये उपाध्यक्ष असलेले चरणसिंग ठाकूर यांना जि.प. मधून नगर परिषदेमध्ये जावे लागले. २००२ ते २००५ या कालावधीत उपाध्यक्ष असलेले शेषराव रहाटे हे परत जि.प. दिसले नाही. ज्ञानेश्वर साठवणे उपाध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांची हत्या झाली. २००७ ते ०९ दरम्यान उपाध्यक्ष असलेले तापेश्वर वैद्य यांना २०१२ च्या निवडणुकीत मात खावी लागली. राष्ट्रवादीचे नितीन राठी यांनी उपाध्यक्ष असताना अनेक चांगले काम केले. परंतु त्यांनाही २०१२ च्या निवडणुकीत आरक्षणाचा फटका बसला. आणि या टर्मच्या आजी-माजी उपाध्यक्षांना आपले सर्कल गमवावे लागले. रमेश मानकर अपवाद १९९९ ते २००२ मध्ये रमेश मानकर हे जि.प. चे उपाध्यक्ष होते. त्यांच्यासाठी हे पद प्रगतीचे ठरले. त्यांना पुढे अध्यक्ष म्हणून बढतीही मिळाली. परंतु २०१२ मध्ये त्यांचे सर्कल महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनाही जि.प.चा नाद सोडावा लागला.