शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शांतिवनाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शांतिवन चिचोली येथे साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शांतिवन चिचोली येथे साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून याच्या विकासासाठी निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही, असा विश्वास दिल्ली येथील डॉ. आंबेडकर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी व्यक्त केला. शांतिवन चिचोलीतील विकास कामाची पाहणी करण्यासाठी ते आले असता बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबतच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, भाजपचे प्रदेश सचिव सतीश सिरसवान, राजेश हाथीबेड, अंबादास उके, राहुल झांबरे, रोहन चांदेकर, धनंजय कांबळे आणि सुरेश शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम चिचोलीचे कार्यवाह संजय पाटील यांनी मेंढे व पारधी यांच्यासह सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्यांना येथील विकास कामाची माहिती दिली. केंद्र सरकारतर्फे नुकतेच साडेचार कोटी रुपये शांतिवनासाठी आले आहेत. यासंदर्भातही माहिती देण्यात आली. उर्वरित निधी लवकरच उपलब्ध केला जाईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.