शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

केंद्राने बियाणे कायदा कडक करावा : सुनील केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:08 IST

नागपूर : हंगामाच्या तोंडावर राज्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बीटी बियाणे येते. ते रोखण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कार्यरत असली तरीही ...

नागपूर : हंगामाच्या तोंडावर राज्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बीटी बियाणे येते. ते रोखण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कार्यरत असली तरीही कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे हा कायदा कठोर व्हावा, अशी मागणी पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेतून केली.

सुनील केदार म्हणाले, केंद्र सरकारने खतांच्या किमती मागे घ्याव्यात, ही राज्य सरकारची भूमिका आहे. बियाणांसंदर्भातील कायदा हा केंद्राचा आहे. नागपूर जिल्ह्यात मागील वर्षी बोगस बियाण्यांच्या १६ प्रकरणांची नोंद झाली आणि गुन्हे दाखल झाले; परंतु कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत. गुन्ह्याचा तपशील आल्यावर शास्त्रज्ञ त्यावर अभ्यास करतात, त्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत कारवाई होत नसल्याने बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करता येत नाही.

मागील वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्याची मदत झाली. यावेळी खतांची दरवाढ २५ टक्के झाली. यावर केंद्र सरकारने फेरविचार करावा, अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारतमधील एकही योजना अद्याप सुरू झाली नाही. दुधाचे भाव स्थिर राहण्यासाठी आम्ही केंद्राकडे पैसे मागितले. मात्र, सहा महिन्यांपासून छदामही दिला नाही, अशी टीका त्यांनी केली.