शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

राज्यात १ मे पासून जनगणनेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 10:55 IST

राज्यात १ मे पासून जनगणनेचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. तसा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात १ मे पासून जनगणनेचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. तसा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जनगणनेसोबत एनपीआर होण्याबाबत संभ्रम असून ओबीसींच्या जनगणनेबाबतच संभ्रम कायम आहे.प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ मध्ये जनगणना जाहीर करण्यात आली होती. आता २०२१ मध्ये जनगणना जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यात नागरिकांच्या घरातील संपूर्ण माहितीसह धर्माचीही तसेच अनुसूचित जाती व जमातीची नोंद करण्यात येते. यंदा जनगणनेसोबत एनपीआर करण्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. एनआरसीचा पहिला टप्पा एनपीआर असल्याचे सांगत याला अनेकांनी विरोध दर्शविला आहे. मात्र, याबाबत अद्याप केंद्र शासनाकडून कोणत्याची स्पष्ट सूचना प्रशासनाला नाही. दरम्यान, जनगणनेसंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले.

टॅग्स :Governmentसरकार