शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

राज्यात १ मे पासून जनगणनेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 10:55 IST

राज्यात १ मे पासून जनगणनेचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. तसा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात १ मे पासून जनगणनेचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. तसा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जनगणनेसोबत एनपीआर होण्याबाबत संभ्रम असून ओबीसींच्या जनगणनेबाबतच संभ्रम कायम आहे.प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ मध्ये जनगणना जाहीर करण्यात आली होती. आता २०२१ मध्ये जनगणना जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यात नागरिकांच्या घरातील संपूर्ण माहितीसह धर्माचीही तसेच अनुसूचित जाती व जमातीची नोंद करण्यात येते. यंदा जनगणनेसोबत एनपीआर करण्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. एनआरसीचा पहिला टप्पा एनपीआर असल्याचे सांगत याला अनेकांनी विरोध दर्शविला आहे. मात्र, याबाबत अद्याप केंद्र शासनाकडून कोणत्याची स्पष्ट सूचना प्रशासनाला नाही. दरम्यान, जनगणनेसंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले.

टॅग्स :Governmentसरकार