शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १ मे पासून जनगणनेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 10:55 IST

राज्यात १ मे पासून जनगणनेचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. तसा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात १ मे पासून जनगणनेचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. तसा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जनगणनेसोबत एनपीआर होण्याबाबत संभ्रम असून ओबीसींच्या जनगणनेबाबतच संभ्रम कायम आहे.प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ मध्ये जनगणना जाहीर करण्यात आली होती. आता २०२१ मध्ये जनगणना जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यात नागरिकांच्या घरातील संपूर्ण माहितीसह धर्माचीही तसेच अनुसूचित जाती व जमातीची नोंद करण्यात येते. यंदा जनगणनेसोबत एनपीआर करण्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. एनआरसीचा पहिला टप्पा एनपीआर असल्याचे सांगत याला अनेकांनी विरोध दर्शविला आहे. मात्र, याबाबत अद्याप केंद्र शासनाकडून कोणत्याची स्पष्ट सूचना प्रशासनाला नाही. दरम्यान, जनगणनेसंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले.

टॅग्स :Governmentसरकार