शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपुरात सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:11 IST

केंद्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. स्वच्छतेसाठी या नियमांची शहरात अंमलबजावणी होत आहे. उपद्रव शोध पथक व शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर, घाण करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. घाण करणाऱ्यांवर दंड आकारला जात आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देनागपुरात सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. स्वच्छतेसाठी या नियमांची शहरात अंमलबजावणी होत आहे. उपद्रव शोध पथक व शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर, घाण करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. घाण करणाऱ्यांवर दंड आकारला जात आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.घनकचरा व्यवस्थाफन नियम,२०१६ नुसार सार्वजनिक ठिकाणी घाण निर्माण करणे, हा कायद्यानुसार गुन्हा आहे. यात दोषींना दंड आकारण्याचे अधिकार महापालिका, नगर परिषदा, नगर पालिकांना दिले आहेत.प्लास्टिक कचरा व्यवस्थापनकेंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६ लागू करण्यात आले आहेत. अविघटित कचऱ्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. राज्यात प्लास्टिक व थर्माकोल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांची शहरात कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.ओला व सुका कचरा वेगळा ठेवाघनकचरा नियमानुसार ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे आवश्यक आहे. नागरिकांनी असा कचरा वेगवेगळा ठेवून महापालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सी वा व्यक्तीकडे जमा करणे बंधनकारक आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.असा आहे दंडरस्ते, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे १८०, सार्वजनिक ठिकाणी थूंकणे १५०,उघड्यावर लघवी करण २०० आणिउघड्यावर शौच करणे ५००   रुपये .

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त