शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सूर नदीवर बंधारा बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या सूर नदीवर पिंपळगाव (ता. माैदा) येथील पुलाजवळ बंधाऱ्याची निर्मिती करावी, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या सूर नदीवर पिंपळगाव (ता. माैदा) येथील पुलाजवळ बंधाऱ्याची निर्मिती करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल यांच्यासह खात (ता. माैदा) परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या बंधाऱ्याच्या निर्मितीमुळे पिंपळगाव परिसरातील किमान गावांमधील पाणी समस्या सुटण्यास मदत हाेणार असल्याचेही शेतकऱ्यांनी मृदा व जलसंधारण विभागाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

सूर नदीच्या तीरावर पिंपळगाव परिसरातील किमान १० गावाच्या पाणीपुरवठा याेजनांच्या विहिरी आहेत. मागील काही वर्षांपासून या नदीचे पात्र दरवर्षी फेब्रुवारी ते जून या काळात काेरडे असते. त्यामुळे पाणीपुरवठा याेजनांच्या विहिरींची पाणीपातळी खालावत असून, प्रसंगी त्या काेरड्या हाेतात. त्यामुळे या गावामधील नागरिकांना पाणीटंचाई जाणवते. या भागात धानाचे पीक घेतले जात असून, प्रभावी सुविधांअभावी धानाच्या ओलितासाठी शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. वेळीच पाणी न मिळाल्यास धानाचे उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसानही हाेते.

या नदीवर पिंपळगाव परिसरातील पुलाजवळ सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती केल्यास बंधाऱ्यातील पाण्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढेल. त्याचा फायदा या भागातील १० गावाच्या पाणीपुरवठा याेजनांना हाेईल. शिवाय, या १० गावासह इतर चार गावामधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध हाेऊ शकते. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकऱ्यांना रबीसाेबतच भाजीपाल्याची विविध पिके घेणे शक्य हाेणार आहे. त्यामुळे या ठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणीही जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल, मुकेश अग्रवाल यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

...

अतिक्रमण हटवा, झाडे लावू

या नदीच्या काठावर तसेच इतर शासकीय जागेवर काहींनी अतिक्रमण केले आहे. उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाने यात हस्तेक्षप करून हे अतिक्रमण हटवावे. त्या खाली जागेवर विविध जातींची झाडे लावून त्यांचे संगाेपन करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे दिली आहे. या झाडांमुळे जमिनीची धूप थांबणार असून, पर्यावरणाचा समताेल कायम राखण्यास मदत हाेणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.