शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या आठवड्यात

By admin | Updated: May 25, 2015 02:44 IST

महापालिकेचा २०१५-१६ या वर्षाचा अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. एलबीटीमुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

महापालिका : १५०० ते १६०० कोटीचे नियोजन?नागपूर : महापालिकेचा २०१५-१६ या वर्षाचा अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. एलबीटीमुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्प कमी रकमेचा राहणार असल्याचे संकेत आहे. २०१४-१५ या वर्षाचा अर्थसंकल्प १६४५ कोटीचा होता. यंदा १५०० ते १६०० कोटीचे नियोजन केले जाणार आहे.आयुक्तांनी १२५४ कोटीचा प्रस्तावित अर्थसंकल्प दिला आहे. त्या तुलनेत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे २५० ते ३०० कोटींचा वाढीव अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एलबीटी आॅगस्टपासून रद्द होणार आहे. परंतु पर्याय अद्याप निश्चित नसल्याने अर्थसंकल्पात एलबीटीपासून ६०० कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. उत्पन्नाचे प्रमुख स्रोत विचारात घेता प्रशासनाला ९०० कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. परंतु स्थायी समिती परंपरेनुसार यावेळी सुद्धा वाढीव अर्थसंकल्प मांडणार आहे. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात सिमेंट रस्त्यासाठी ९० कोटीची तरतूद करण्यात आली होती. परंतु एलबीटीमुळे हा निधी उपलब्ध करताना अडचणी आल्या. सिमेंट रस्त्यासाठी सरकारकडून ३०० कोटी मिळाल्याने अर्थसंकल्पावर याचा भार राहणार नाही.मनपाने जेएनएनयूआरएम योजनेंर्तगत हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी भरीव तरतूद करावी लागणार आहे. तसेच लाडली लक्ष्मी योजना, स्मशानघाटाचा विकास, रस्ते, पूल व अर्धवट प्रकल्पांसाठी तरतूद करावी लागणार आहे. परंतु उत्पन्न विचारात घेता तरतूद करताना अध्यक्षांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. सोबतच नवीन घोषणा अपेक्षित आहे. त्यामुळे बीओटीवर प्रकल्प हाती घ्यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)