शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

राज्यातील बुद्ध विहारांना एकसूत्रात बांधणार

By admin | Updated: April 2, 2016 03:28 IST

बौद्ध समाजाला एकासूत्रात बांधण्यासाठी राज्यभरातील बुद्ध विहारांना, सामाजिक संस्थांना व कार्यकर्त्यांना एकासूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बौद्धांची शिखर संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न : बुद्ध विहार समन्वय समितीचा पुढाकारनागपूर : बौद्ध समाजाला एकासूत्रात बांधण्यासाठी राज्यभरातील बुद्ध विहारांना, सामाजिक संस्थांना व कार्यकर्त्यांना एकासूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी बुद्ध विहार समन्वय समितीने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत नागपुरातून याची सुरुवात झाली असून आतापर्यंत नागपुरातील २०० विहारांना परिषदेच्या माध्यमातून जोडण्यात यश आले आहे. या माध्यमातून बौद्ध समाजाची एक शिखर संस्था स्थापन करण्याचा उद्देश आहे. बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती यांनी सांगितले की, धम्म क्रांतीनंतर जमेल तसे आपण बुद्ध विहार बांधलेत. प्रशिक्षणाच्या व निर्देशनाच्या अभावामुळे त्यात अनवधानाने अनेक त्रुटी राहून गेल्या. त्यात कुणाचाच दोष नव्हता. त्याला कालमानाच्या मर्यादा होत्या. त्या त्रुटींना दुरुस्त करण्याची गरज सर्वांनाच जाणवत आहे. परंतु सर्वसामान्य नेतृत्वाच्या अभावामुळे कुणी कुणाला सांगावे आणि कुणी कुणाचे ऐकावे हा गहन प्रश्न निर्माण झाल्याने समाजात गोंधळ, भ्रम, कलह निर्माण झाला. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या बुद्ध विहारांचा समन्वय करून त्याची नियंत्रण करणारी केंद्रीय यंत्रणा असलेली शिखर संस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने बुद्ध विहार समन्वय समिती स्थापन करण्यात आली. २०२० पर्यंत राज्यातील सर्व विहारांची व धम्म प्रचारकांचा समन्वय स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. २०१४ पासून कामाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी नागपूर शहरातील ७० विहारांचा समन्वय स्थापन करण्यात आला. दुसऱ्या वर्षी १२५ आणि यावर्षी २०० विहारांचा समन्वय स्थापन झालेला आहे. २०१७ पर्यंत संपूर्ण नागपूर शहर, २०१८ पर्यंत संपूर्ण जिल्हा, २०१९ पर्यंत विदर्भ आणि २०२० पर्यंत संपूर्ण राज्यातील विहिरांचा समन्वय केला जाईल. यासाठी जनजागृती म्हणून दरवर्षी बुद्ध विहारांची समन्वय परिषद स्थापन केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बुद्ध विहार समन्वय परिषद आजपासून रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह हिंदी मोरभवन झाशी राणी चौक सीताबर्डी येथे दोन दिवसीय बुद्ध विहार समन्वय परिषद आयोजित करण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता परिषदेला सुरुवात होईल. सकाळी ११.३० वाजता माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन होईल. भदंत विमलकिर्ती गुणसिरी अध्यक्षस्थानी राहतील. डॉ. कृष्णा कांबळे, अशोक शंभरकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध विषयावर चर्चा होईल.