शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

श्वास कोंडतोय !

By admin | Updated: September 19, 2016 02:35 IST

गणरायाचे विसर्जन आटोपले आणि आपण निश्चिंत झालो. मात्र विसर्जनानंतर पाण्यात मिसळलेल्या रसायनामुळे आम्लाचे प्रमाण वाढले

निशांत वानखेडे नागपूरगणरायाचे विसर्जन आटोपले आणि आपण निश्चिंत झालो. मात्र विसर्जनानंतर पाण्यात मिसळलेल्या रसायनामुळे आम्लाचे प्रमाण वाढले असून आॅक्सिजनचे प्रमाण चिंताजनकरीत्या कमी झाले आहे. आॅक्सिजनचे प्रमाण घटणे तलावातील सजीव सृष्टीसाठी हानीकारक ठरणारे आहे. शिवाय तलावात साठलेल्या निर्माल्यामुळे तलावच नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रीन व्हिजील या संस्थेच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.आॅक्सिजन हा जसा मनुष्य प्राण्यासाठी प्राणवायू आहे तसा तो पाण्यातील जीवसृष्टीसाठीही महत्त्वाचा घटक आहे. जलचर पाण्यातील आॅक्सिजन शोषून घेतात. तलावातील मासे किंवा इतर प्राण्यांच्या मरण्याच्या घटना कानावर पडत असतात. जैवीक घटकांवर बाह्य आक्रमण झाल्यास असा प्रकार घडतो हे संशोधनावरून समोर आले आहे. गेले दहा दिवस संपूर्ण शहर गणरायाच्या भक्तीत रंगले होते. मात्र ही आस्था इतर घटकांसाठी हानीकारक ठरू नये म्हणून प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र लोकांच्या भावनांसमोर हे प्रयत्न तोकडे पडले. कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन करूनही हजारो मूर्ती तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. त्यात केवळ मातीच्याच नाही तर पीओपीच्या मूर्तीही होत्या. त्यावर लावलेले रसायन आणि निर्माल्यामुळे होणारे विपरीत परिणाम आता समोर येत आहेत.