शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

श्वास कोंडतोय !

By admin | Updated: September 19, 2016 02:35 IST

गणरायाचे विसर्जन आटोपले आणि आपण निश्चिंत झालो. मात्र विसर्जनानंतर पाण्यात मिसळलेल्या रसायनामुळे आम्लाचे प्रमाण वाढले

निशांत वानखेडे नागपूरगणरायाचे विसर्जन आटोपले आणि आपण निश्चिंत झालो. मात्र विसर्जनानंतर पाण्यात मिसळलेल्या रसायनामुळे आम्लाचे प्रमाण वाढले असून आॅक्सिजनचे प्रमाण चिंताजनकरीत्या कमी झाले आहे. आॅक्सिजनचे प्रमाण घटणे तलावातील सजीव सृष्टीसाठी हानीकारक ठरणारे आहे. शिवाय तलावात साठलेल्या निर्माल्यामुळे तलावच नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रीन व्हिजील या संस्थेच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.आॅक्सिजन हा जसा मनुष्य प्राण्यासाठी प्राणवायू आहे तसा तो पाण्यातील जीवसृष्टीसाठीही महत्त्वाचा घटक आहे. जलचर पाण्यातील आॅक्सिजन शोषून घेतात. तलावातील मासे किंवा इतर प्राण्यांच्या मरण्याच्या घटना कानावर पडत असतात. जैवीक घटकांवर बाह्य आक्रमण झाल्यास असा प्रकार घडतो हे संशोधनावरून समोर आले आहे. गेले दहा दिवस संपूर्ण शहर गणरायाच्या भक्तीत रंगले होते. मात्र ही आस्था इतर घटकांसाठी हानीकारक ठरू नये म्हणून प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र लोकांच्या भावनांसमोर हे प्रयत्न तोकडे पडले. कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन करूनही हजारो मूर्ती तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. त्यात केवळ मातीच्याच नाही तर पीओपीच्या मूर्तीही होत्या. त्यावर लावलेले रसायन आणि निर्माल्यामुळे होणारे विपरीत परिणाम आता समोर येत आहेत.