शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

शेतमजुराचा मृतदेह तलावात आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:08 IST

काेंढाळी : तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या शेतमजुराचा मृतदेह अखेर तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार काेंढाळी (ता. ...

काेंढाळी : तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या शेतमजुराचा मृतदेह अखेर तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी (वाघ) (ता. हिंगणा) शिवारात शुक्रवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आला.

किरण गेंदूजी बोलके (४५, रा. डिगडोह-पांडे, ता. हिंगणा) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. किरण विवाहित असून, त्याची पत्नी त्याला साेडून गेल्याने तसेच मुलंबाळं नसल्याने ताे एकटाच राहायचा, शिवाय शेतमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. ताे बुधवार(दि. १९)पासून बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पाेलिसांना दिली. त्यातच उमरी (वाघ) शिवारातील तलावात शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास हेड काॅन्स्टेबल सुनील बन्साेड करीत आहेत.