शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचा दोन लाख विद्यार्थ्यांना लाभ

By admin | Updated: October 19, 2014 00:57 IST

प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थिती वाढावी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना प्रभावीपणे राबविली जाते.

जिल्हा परिषद : २६ कोटींचे अनुदान वाटपनागपूर : प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थिती वाढावी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना प्रभावीपणे राबविली जाते. गेल्या वर्षात जिल्ह्यातील १,९०,००० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. यासाठी २६ कोटींचे अनुदान वाटप करण्यात आले. केंद्र व राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप केले जाते. मागील वर्षात जिल्हा परिषदेच्या १५८० व अनुदानित खासगी ३६९ शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. ही योजना अधिक सक्षमतेने राबविली जावी. यासाठी योजनेतील त्रुटी, अडचणी व उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या योजनेचा उद्देश सफल व्हावा, यासाठी तांदूळ व इतर साधनसामग्रीच्या साह्याने भिन्न प्रकारचे मेनू तयार केले जातात. शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना योजनेचा लाभ मिळावा, या दृष्टीने पोषण आहार विभागाने पुढील वर्षाचे नियोजन केले आहे. परिसरात उपलब्ध भाजीपाला व इतर बाबी लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर आहारात आवश्यक बदल करून विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल अशा स्वरूपाचा मेनू दिला जातो.सोबतच आहारातून आवश्यक ती प्रथिने व उष्मांक मिळतील याची खबरदारी घेतली जाते. पोषण आहारासाठी लागणारे इंधन व भाजीपाला पुरविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर होती. आता ती महिला बचत गटांवर सोपविण्यात आल्याची माहिती पोषण आहार विभागाचे जिल्हा निरीक्षक नीलेश वाघमारे यांनी दिली.(प्रतिनिधी)