शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप मालकांचा फायदा तर मनपाची हानी

By admin | Updated: July 30, 2015 03:14 IST

राज्य सरकारने जर ५० कोटीपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांवर एलबीटी कायम ठेवला तर बहुतांश पेट्रोल पंप मालकांना एलबीटीपासून मुक्ती मिळणार आहे

सोपान पांढरीपांडे  नागपूरराज्य सरकारने जर ५० कोटीपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांवर एलबीटी कायम ठेवला तर बहुतांश पेट्रोल पंप मालकांना एलबीटीपासून मुक्ती मिळणार आहे व त्यामुळे २५ महानगरपालिकांचा महसूल घटणार आहे.आज तारखेला पेट्रोलियम कंपन्या म्हणजे इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम, रिलायन्स पेट्रोकेमिकल्स इ. कंपन्या त्यांच्या डिलरकडून एलबीटी वसूल करतात व महानगरपालिकांमध्ये भरणा करतात. यासाठी पेट्रोलियम कंपन्या डिलरच्या बिलातच एलबीटी आकारतात.नागपूर शहरात विविध पेट्रोलियम कंपन्यांचे ११२ पेट्रोल पंप कार्यरत आहेत. परंतु यापैकी एकाही पेट्रोल पंपाची वार्षिक उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक नाही. त्यामुळे ५० कोटी उलाढालीचा निकष लागू झाला तर हे सर्व पेट्रोल पंप मालक आपल्या कंपन्यांकडे बिलात एलबीटी आकारू नका अशी विनंती करतील. याबाबतीत संपर्क इंडियन आॅईल कॉर्पोरेटरचे सिनीयर डिव्हिजनल मॅनेजर एम.के. पाठक म्हणाले, ‘‘आमचे ३० पेट्रोल पंप शहरात कार्यरत आहेत, पण त्यापैकी कुणाचीही उलाढाल ५० कोटी रुपये नाही. जर या डिलरनी एलबीटी आकारू नका अशी विनंती केली तर आम्हाला ती मान्य करावी लागेल’’ असेही पाठक म्हणाले.नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम म्हणाले, शहरात दरवर्षी १५०० कोटी रुपयांचे पेट्रोल विकले जाते व त्यावर ३.५ टक्के दराने नागपूर मनपाला ५२ ते ५४ कोटी रुपये एलबीटीचा महसूल मिळतो. हा महसूल बंद झाला तर मनपाची आर्थिक स्थिती बाधित होऊ शकते. दरम्यान मंगळवारी राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकार ५० कोटीचा निकष परत घेऊन १ आॅगस्टपासून एलबीटी संपूर्णत: रद्द करणार आहे अशी घोषणा केली आहे. परंतु एलबीटीच्या ८४०० कोटीच्या महसुलाची भरपाई सरकार कशी करणार आहे, ते अजूनही स्पष्ट नाही. यावरून जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी कायम राहणार आहे, हे स्पष्ट दिसते आहे. (मालिका समाप्त)