शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

राज्यातील १७,५१० कनेक्शनची बत्ती गुल; सर्वाधिक तक्रारी नागपूर विभागात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2023 08:00 IST

Nagpur News राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत.

कमल शर्मा

नागपूर : महावितरणच्या कार्यप्रणालीमुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. तक्रारींची दखल घेतली जात नाही. याचा अंदाज यावरूनच येतो की राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत. महावितरणच्या अहवालात याची नोंद असल्यामुळे याची माहिती महावितरणलाही असल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्यानंतरही महावितरणने उपाययोजनेसाठी पुढाकार घेतलेला नाही.

महावितरणच्या अहवालात २२ जूनपर्यंतची स्थिती मांडण्यात आली आहे. यात जे कनेक्शन बंद असल्याच्या तक्रारी प्रलंबित आहेत, अशांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, महावितरणचे अधिकारी व्यक्तिगत तक्रारी स्वीकारतात. मात्र, त्याच्यावर उपाय योजण्यात दिरंगाई करतात. बंद असलेल्यांमध्ये सर्वाधिक कनेक्शन नागपूर विभागातील (विदर्भ) आहेत. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी मुख्य अभियंत्यांना या बंद कनेक्शनकडे स्वत: लक्ष देऊन तत्काळ उपाय योजण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकारी काय म्हणतात?

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद करण्यात आलेली स्थिती व वास्तव यात फरक असल्याचे सांगितले. बहुतांश बंद कनेक्शनचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. फक्त लाइनमनने तक्रारी ‘क्लोज’ (बंद) केल्या नाहीत. त्यामुळे अहवालातील आकडा मोठा दिसतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :electricityवीज