शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

नव्या शिक्षण धाेरणाविराेधात आजपासून जागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST

सावित्रीबाइ फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारीपासून ते गणतंत्र दिवस २६ जानेवारीपर्यंत राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्राचे ...

सावित्रीबाइ फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारीपासून ते गणतंत्र दिवस २६ जानेवारीपर्यंत राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्राचे नवीन शिक्षण धाेरण जातीयता बळकट करणारे, भगवेकरण करणारे, शिक्षणाचे बाजारीकरण करणारे, अंधश्रद्धेचा प्रसार करणारे, स्त्रियांच्या शिक्षणात बाधा आणणारे, संविधानिक आरक्षणाला तडा देणारे आणि धर्मनिरपेक्षतेला हरताळ फासणारे असल्याची टीका अशाेक सरस्वती यांनी केली. या २३ दिवसांत राज्यात ५०० सभा तसेच २३, २४ व २५ जानेवारीला सत्याग्रह आंदाेलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यात २५ सभा तसेच शहरातील ६ झाेन व जिल्ह्यात १३ तालुक्यांत १९ सत्याग्रह आंदाेलन हाेईल. २५ जानेवारीला संविधान चाैकात रास्ता राेकाे आंदाेलन हाेइल. पत्रपरिषदेला रमेश बिजेकर, प्रा. घनश्याम धाबर्डे, अरुण लाटकर, बबन चहांदे, युगल रायलू, उज्ज्वला गणवीर, सुषमा कळमकर, तन्वी रहेमत, यशवंत वासनिक उपस्थित हाेते.