शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

सोशल मीडियावर अफवा टाळा, सामाजिक सौहार्द जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 07:00 IST

Nagpur News सोशल मीडियावर अफवा टाळण्यात याव्या, असे आवाहन ‘सोशल मीडिया’ तज्ज्ञ अजित पारसे यांनी केले आहे.

नागपूर : राज्यातील काही शहरांमध्ये हिंसाचार झाल्यानंतर त्याचे मूळ कारण सोशल मीडियावरील अफवा असल्याचे दावे यंत्रणांकडून करण्यात येत आहेत. ‘सोशल मीडिया’वरील अफवांवर तसेच ‘फेक न्यूज’वर सुरक्षायंत्रणांकडून बारीक नजर ठेवण्यात येत असून नागरिकांनीदेखील अशा घटनांना बळी पडण्याची आवश्यकता नाही. अजाणतेपणाने केलेली एखादी फॉरवर्डेड पोस्ट संबंधित व्यक्तीसोबतच समाजालादेखील नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे सोशल मीडियावर अफवा टाळण्यात याव्या, असे आवाहन ‘सोशल मीडिया’ तज्ज्ञ अजित पारसे यांनी केले आहे.

अमरावतीत हिंसेच्या घटनेनंतर काही दिवस इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. नागपुरातदेखील जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ‘सोशल मीडिया’वर पसरवणाऱ्या अफवांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. परंतु काही ‘प्लॅटफॉर्म’वरील अशा घटनांवर वचक ठेवणे कठीण आहे. ‘सोशल मीडिया’वर मस्करी म्हणून अफवा पसरवणारे मॅसेज, व्हिडिओ आणि फोटो फॉरवर्ड हिंसाचारालादेखील खतपाणी घालणारे ठरू शकतात. त्यामुळे नागरिकांनीच विशेष खबरदारी घेऊन सामाजिक सौहार्द जपण्यात मौलिक भूमिका पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.

गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी

विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांचे नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मीडिया’वर पसरविले जाते. एखाद्या परिचिताने पाठविले म्हणून ते इतरांकडूनदेखील समोर ‘फॉरवर्ड’ होते. असे प्रकार दररोज घडत असतात. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो. २०१६ सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी झाल्या व नागपूर पोलिसांनी एकूण १६ प्रकरणात गुन्हे दाखल केले. ‘सोशल मीडिया’वर वाऱ्याच्या गतीने अफवा पसरवणाऱ्यांना सध्या कायद्याचा धाक नाही. पोलिसांनी यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची मदत घ्यावी व अशा मनोवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, असे मत पारसे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Fake Newsफेक न्यूज