शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

महागाई रोखा कर सवलती द्या

By admin | Updated: June 30, 2014 00:47 IST

केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार येत्या १० जुलैला २०१४-१५ साठीचा आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. महागाई रोखण्यात यश येईल आणि दिलासा मिळेल,

नागपूर : केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार येत्या १० जुलैला २०१४-१५ साठीचा आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. महागाई रोखण्यात यश येईल आणि दिलासा मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पापासून आहे. लोकसभा निवडणुकांमुळे संपुआ सरकारने यंदा फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. सत्तेवर येताच नरेंद्र मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात सरसकट १४ टक्के आणि मालभाड्यात ६ टक्के वाढ करून सर्वसामान्यांना पहिला झटका दिला. निदान अर्थसंकल्पात तरी काही सवलती आणि दिलासा मिळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.खिसा रिकामा करू नयेअच्छे दिन आनेवाले है, महागाई कमी करू असे सांगत सत्ता मिळवणाऱ्या भाजपने पहिल्याच महिन्यात महागाई अधिक भडकवणारा निर्णय घेतला. त्यामुळे मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे अर्थतज्ज्ञांसह, उद्योग जगत सर्वसामन्यांचे लक्ष आहे. कठोर निर्णयाच्या नावाखाली निदान आता तरी, मोदी सरकारने खिसा रिकामा करू नये, अशीच सर्वसामान्यांची या अर्थसंकल्पापासून अपेक्षा असेल.कर कायद्यात बदल व्हावेकर कायद्यात बदल होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. नवीन प्रत्यक्ष कर कायद्याची माहिती नागरिकांना करून द्यावी. टीडीएसवर असलेली दंडाची तरतूद रद्द व्हावी. करदाता कर भरण्यास इच्छुक आहे. किचकट कर प्रणालीतून त्याला सुटका हवी. कायदा सरळसोपा झाल्यास आजचा युवा उत्साहाने कर भरेल. बँकिंग प्रणाली सक्षम केल्यास बहुतांश व्यवहार बँकिंगच्या माध्यमातून होतील, त्यामुळे काळ्या पैशाला वाव राहणार नाही. त्याममुळे अर्थव्यवस्था सक्षम होण्यासाठी हातभार लागेल. सध्या अप्रत्यक्ष कराची वसुली वाढली आहे. कराद्वारे उत्पन्न वाढीसाठी सेवा कराची आकारणी समान आणि कमी करावी, अशी सामान्यांची मागणी आहे. कर मर्यादा वाढवावी आणि सेक्शन ८० सी अंतर्गत बचतीची मर्यादा एक वरून दोन लाखांवर न्यावी. करदात्याचा विश्वास अधिक दृढ होण्यासाठी कर कायद्यात सुधारणा करा.औद्योगिक विकास हवारोजगाराची द्वारे खुली करण्यासाठी औद्योगिक विकास हवा. त्यासाठी विशेष आणि प्रोत्साहनपर योजनांची घोषणा हवी. औद्योगिक उत्पादन वाढीच्या प्रक्रियेला कशी चालना देता येईल, या दृष्टीने पाहणे निकडीचे आहे. लघू व मध्यम उद्योगांसाठी योजना हव्यात.सर्वांगीण विकास हवासामान्यांना वित्तीय तुटाची आकडेमोड समजत नाही. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या गरजेच्या गोष्टी प्रामुख्याने हव्या आहेत. त्यासाठी विशेष योजनांचा आराखडा अर्थसंकल्पात सादर करावा.