शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यास प्रतिबंध

By admin | Updated: December 24, 2015 03:36 IST

काही ठिकाणी कृत्रिमरीत्या फळे पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा घातक प्रकार चालू आहे.

नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार : गिरीश बापट यांची माहिती नागपूर : काही ठिकाणी कृत्रिमरीत्या फळे पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा घातक प्रकार चालू आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कृत्रिमरीत्या भाज्या व फळे पिकविण्यास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियमातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे अन्न व औषधे प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत सांगितले.अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बापट बोलत होते. त्यांनी सांगितले की, अन्न पदार्थांची मानके, अन्न पदार्थावरील प्रतिबंध आणि निर्बंध इत्यादी नियमांचा अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मध्ये समावेश आहे. या अधिनियमामध्ये गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार शिक्षेची तरतूद, ग्राहकाचे हित जपून नियमबाह्य पदार्थ बाजारातून माघारी बोलाविणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. विविध रसायनाचा वापर करून फळे व भाजीपाला पिकविला जातो. याला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करणे, वेळोवेळी फळे व भाज्या विक्रेत्यांची तपासणी करणे तसेच कृत्रिमरीत्या फळे न पिकविण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे, असेही बापट यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)