शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

मानवाच्या हस्तक्षेपामुळेच प्राणी मानवी वस्तीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:18 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माणूस मानवात व्यस्त होता तेव्हा प्राणी आपल्या इलाख्यात होते. मानवाने निसर्गाच्या समतोलात ढवळाढवळ करण्यास ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : माणूस मानवात व्यस्त होता तेव्हा प्राणी आपल्या इलाख्यात होते. मानवाने निसर्गाच्या समतोलात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली आणि प्राण्यांनीही आपला उंबरठा ओलांडत मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश केल्याचे मत माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

वनराई व अवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘ग्रीन टॉक’ या चर्चासत्रात आभासी माध्यमाद्वारे प्रमुख वक्ता म्हणून प्रभू बोलत होते. यावेळी गिरीश गांधी, जेरील बानाईत, नीलेश खांडेकर, जतीन घिया उपस्थित होते.

लोकांची भूक भागवणारा अन्नदाता नेहमी संकटात सापडण्याची कारणे अनेक आहेत. हवामानातील बदलामुळे अनेकदा पीक नष्ट होते. झाडतोडीचे शेतीवर दुष्परिणाम आहेत. अवकाळी पाऊस, कडक ऊन, पूरस्थिती अशा कारणांनी शेतकऱ्यांना योग्य तो भाव व लाभ मिळत नसल्याचे सुरेश प्रभू म्हणाले. वनतोडीचाही परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुका पातळीवर निसर्ग रक्षकाची नेमणूक करायला हवी आणि दहा तालुक्यांच्या निसर्ग रक्षकाला एक निसर्ग शिक्षक म्हणून काम करणे व पर्यावरण रक्षणाच्या कामाची माहिती व प्रशिक्षण देण्याचे काम करावे लागणार असल्याचे प्रभू म्हणाले. संचालन डाॅ. जेरील बानाईत यांनी केले. यावेळी प्रदीपक राठी उपस्थित होते.

..........