शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

मानवाच्या हस्तक्षेपामुळेच प्राणी मानवी वस्तीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:18 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माणूस मानवात व्यस्त होता तेव्हा प्राणी आपल्या इलाख्यात होते. मानवाने निसर्गाच्या समतोलात ढवळाढवळ करण्यास ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : माणूस मानवात व्यस्त होता तेव्हा प्राणी आपल्या इलाख्यात होते. मानवाने निसर्गाच्या समतोलात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली आणि प्राण्यांनीही आपला उंबरठा ओलांडत मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश केल्याचे मत माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

वनराई व अवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘ग्रीन टॉक’ या चर्चासत्रात आभासी माध्यमाद्वारे प्रमुख वक्ता म्हणून प्रभू बोलत होते. यावेळी गिरीश गांधी, जेरील बानाईत, नीलेश खांडेकर, जतीन घिया उपस्थित होते.

लोकांची भूक भागवणारा अन्नदाता नेहमी संकटात सापडण्याची कारणे अनेक आहेत. हवामानातील बदलामुळे अनेकदा पीक नष्ट होते. झाडतोडीचे शेतीवर दुष्परिणाम आहेत. अवकाळी पाऊस, कडक ऊन, पूरस्थिती अशा कारणांनी शेतकऱ्यांना योग्य तो भाव व लाभ मिळत नसल्याचे सुरेश प्रभू म्हणाले. वनतोडीचाही परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुका पातळीवर निसर्ग रक्षकाची नेमणूक करायला हवी आणि दहा तालुक्यांच्या निसर्ग रक्षकाला एक निसर्ग शिक्षक म्हणून काम करणे व पर्यावरण रक्षणाच्या कामाची माहिती व प्रशिक्षण देण्याचे काम करावे लागणार असल्याचे प्रभू म्हणाले. संचालन डाॅ. जेरील बानाईत यांनी केले. यावेळी प्रदीपक राठी उपस्थित होते.

..........