शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

मानवाच्या हस्तक्षेपामुळेच प्राणी मानवी वस्तीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:18 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माणूस मानवात व्यस्त होता तेव्हा प्राणी आपल्या इलाख्यात होते. मानवाने निसर्गाच्या समतोलात ढवळाढवळ करण्यास ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : माणूस मानवात व्यस्त होता तेव्हा प्राणी आपल्या इलाख्यात होते. मानवाने निसर्गाच्या समतोलात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली आणि प्राण्यांनीही आपला उंबरठा ओलांडत मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश केल्याचे मत माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

वनराई व अवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘ग्रीन टॉक’ या चर्चासत्रात आभासी माध्यमाद्वारे प्रमुख वक्ता म्हणून प्रभू बोलत होते. यावेळी गिरीश गांधी, जेरील बानाईत, नीलेश खांडेकर, जतीन घिया उपस्थित होते.

लोकांची भूक भागवणारा अन्नदाता नेहमी संकटात सापडण्याची कारणे अनेक आहेत. हवामानातील बदलामुळे अनेकदा पीक नष्ट होते. झाडतोडीचे शेतीवर दुष्परिणाम आहेत. अवकाळी पाऊस, कडक ऊन, पूरस्थिती अशा कारणांनी शेतकऱ्यांना योग्य तो भाव व लाभ मिळत नसल्याचे सुरेश प्रभू म्हणाले. वनतोडीचाही परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुका पातळीवर निसर्ग रक्षकाची नेमणूक करायला हवी आणि दहा तालुक्यांच्या निसर्ग रक्षकाला एक निसर्ग शिक्षक म्हणून काम करणे व पर्यावरण रक्षणाच्या कामाची माहिती व प्रशिक्षण देण्याचे काम करावे लागणार असल्याचे प्रभू म्हणाले. संचालन डाॅ. जेरील बानाईत यांनी केले. यावेळी प्रदीपक राठी उपस्थित होते.

..........