शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अजनी हा मोठा विषय, गडकरींशी चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:07 IST

नागपूर : अजनी वनाच्या संरक्षणासाठी सुरू असलेला स्थानिक नागरिकांचा लढा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कानापर्यंत पोहचला आहे. ...

नागपूर : अजनी वनाच्या संरक्षणासाठी सुरू असलेला स्थानिक नागरिकांचा लढा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कानापर्यंत पोहचला आहे. हे वन वाचविण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहीणार असल्याचे त्यांनी शनिवारी सांगितले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये त्यांनी अजनी वनाचा उल्लेख केला. या वनाच्या जतनासाठी आम्ही भूमिका घेणार असल्याचे सांगत वन वाचावे यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्र लिहीणार असल्याने त्यांनी वेबिनारमधून सांगितले. त्यांना यापूर्वी पत्र लिहून रस्त्यात येणारे ४०० वर्षाचे झाड वाचवू शकलो, तसेच केंद्राला पत्र लिहून ताडोबा प्रकल्पाच्या जवळ येऊ पाहणारे मायनिंग प्रकल्प थांबविल्याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. अजनी वन परिसरात ८ ते १० हजार झाडे आहेत. त्यातील ५ हजार झाडे कापून तिथे इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. मात्र नागपुरातील पर्यावरणवाद्यांनी या वृक्षतोडीसाठी प्रारंभापासून विरोध चालविला आहे. युवा सेना कार्यकर्त्यांनी या विरोधात निवेदने दिली असून वारंवार हे प्रकरण पर्यावरण मंत्र्यांपर्यंत पोहचविले आहे. ‘लोकमत’नेही प्रारंभापासूनच हे प्रकरण सातत्याने उचलून धरले आहे. अजनी वनाबद्दल पर्यावरण मंत्र्यांनी भूमिका घेण्याची तयारी दाखिवणे हे त्याचेच हे यश मानले जात आहे.