शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

कृषी अधिकार्‍यांना जबाबदार धरणार

By admin | Updated: May 31, 2014 01:02 IST

बियाणे व खताच्या काळय़ाबाजासाठी कृषी अधिकार्‍यांना जबादार धरले जाईल. या रासंदर्भात तक्र ार आल्यास तालुका कृषी अधिकारी व कृ षी सहाय्यक यांना निलंबित जाईल असा इशारा

जिल्हा परिषद : बियाणे काळ्य़ाबाजाराची तक्रार आल्यास निलंबननागपूर : बियाणे व खताच्या काळय़ाबाजासाठी कृषी अधिकार्‍यांना जबादार धरले जाईल. या  रासंदर्भात तक्र ार आल्यास तालुका कृषी अधिकारी व कृ षी सहाय्यक यांना निलंबित जाईल असा  इशारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी शुक्र वारी सर्वसाधारण  सभेत दिला. कृषी मंत्र्यांनी मुंबईत खरीप आढावा बैठक घेतली.  बियाणे व खताचा काळाबाजार खपवून घेणार  नाही. अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही केली जाणार आहे. राज्यात  सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा आहे. हीबाब विचारात घेता शेतकर्‍यांनी बीटी कापूस वा मका अशा  पर्यायी पिकांना प्राधान्य देण्याचे आवाहन जोंधळे यांनी केले.  खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील  राष्ट्रीयकृत बँकांना ९00कोटींचे उद्दीष्ट दिले आहे. शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी कर्ज देण्यास  टाळाटाळ करणार्‍या बँकाची रिझर्व बँकेकडे तक्र ार करणार असल्याचे जोंधळे म्हणाले.जि.प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील डॉक्टर खासगी व्यवसाय करीत असल्याचे आढळलयास  त्यांना निलंबित केले जाईल. मांढळ प्राथमिक आरोग्य केंद्रावरील डॉक्टर खासगी व्यवसाय करीत  असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने येथील कंत्राटी डॉक्टरला सेवेतून करण्यात येईल तर दुसर्‍या  डॉक्टरवर कारवाईबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविणार असल्याची ग्वाही जोंधळे यांनी दिली.  उपासराव भुते यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉक्टर उपस्थित नसतात. अध्यक्ष व पदाधिकारी ग्रामीण  भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी देत नसल्याचा आरोप भुते यांनी केला. जिल्ह्यातील सर्व  प्राथमिक आरोग्य केंद्रांना आपण स्वत: भेटी दिल्या आहेत. तसेच सहा भरारी पथके गठीत  केल्याची माहिती उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी दिली. कृषी सभापती वर्षा धोपटे, शिक्षण  सभापती वंदना पाल, समाजकल्याण सभापती दुर्गावती सरियाम, महिला बालकल्याण सभापती  नंदा लोहबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे आदी व्यासपीठावर होते.शेतकर्‍यांवर अन्यायमनरेगा योजनेंर्गत शेतकर्‍यांना विहिरीसाठी ३ लाख तर जवाहर विहिरीसाठी २ लाख ५0 हजारांचे  अनुदान मिळते. परंतु  विशेष घटक योजनेत मागासवर्गीय शेतकर्‍यांना विहिरीसाठी १ लाख  मिळतात. यात विहिरीचे काम शक्य नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना या योजनेला लाभ  मिळत नाही. इतर योजनांप्रमाणे या योजनेतही शेतकर्‍यांना ३ लाखाचे अनुदान शासनाने द्यावे. अशी मागणी  विरोधीपक्षनेते मनोहर कुंभारे यांनी केली. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश  अध्यक्ष संध्या गातमारे यांनी दिले.  शाळांचे वेतन अनुदान रोखणारअतिरक्ति ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करून त्यांना खासगी शाळांवर पाठविण्यात आले आहे.  परंतु संस्थाचालक या शिक्षकांना सेवेत समावून घेत नाही. अशा शाळांचे वेतन अनुदान रोखण्याचा  इशारा जोंधळे यांनी दिला. जि.प.चे २१४ शिक्षक अतिरिक्त आहेत. यातील १२४ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे.  ९३ शिक्षकांना अद्याप पदस्थापना मिळालेली नाही. मनोहर कुंभारे व शिवकुमार यादव यांनी हा  प्रश्न उपस्थित केला होता.(प्रतिनिधी)