शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

वयाच्या ५५व्या वर्षी ‘अल्झायमर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:26 IST

ज्या लोकांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा लोकांना अल्झायमर झाल्याचे आढळून येते. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘डेमेन्शिया’ म्हटले जाते. मानसिक प्रक्रिया मंद होत जाणारा हा आजार ....

ठळक मुद्देअयोग्य जीवनशैलीचा परिणाम : शंभरात पाच टक्के रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या लोकांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा लोकांना अल्झायमर झाल्याचे आढळून येते. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘डेमेन्शिया’ म्हटले जाते. मानसिक प्रक्रिया मंद होत जाणारा हा आजार अलीकडच्या काळात ५५ ते ६० या वयोगटातही दिसून येऊ लागला आहे. याला अयोग्य जीवनशैली कारणीभूत आहे. सोबतच वैद्यकीय सोयीसुुविधा व आजाराबद्दलची जागरूकता वाढल्याने वृद्ध मोठ्या संख्येत दिसून येत आहेत. आयुष्य जेवढे वाढते, डिमेन्शियाच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.अल्झायमर मेंदूच्या पेशी नष्ट करतो, त्यामुळे स्मृती, विचार आणि वागणूक यांच्यात इतकी तीव्र समस्या येते की काम किंवा सामाजिक जीवन विस्कळीत होते. अल्झायमर हा काळानुसार वाढतच जातो आणि तो जीवघेणा ठरतो. स्मृतिभ्रंशाचं हे सर्वात सामान्य स्वरूप आहे (स्मृती नष्ट होणे) आणि इतर बौद्धिक क्षमता इतकी समस्याग्रस्त होते की दैनंदिन जीवन गडबडून जाते. व्हिटामिन्स, मिनरर्ल्स, मेटोबॉलिझमची कमतरता किंवा अपघातामुळे मेंदूला आलेली जखम, मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजार तसेच मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधील सूक्ष्म बदल मोठ्या प्रमाणावर घडल्याने डिमेन्शिया होतो. लोकसंख्येमध्ये वृद्धांचे प्रमाण वाढतच आहे.लठ्ठ लोकांमध्ये हा आजार सामान्यनियमित व्यायाम केल्याने, उच्च रक्तदाब-मधुमेह-कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळविल्यास आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडल्यास याचा फायदा होतो. लठ्ठ लोकांमध्ये हा आजार मोठ्या संख्येत दिसून येतो. दारूचे जास्त प्रमाणात सेवनही टाळणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.अल्झायमरची लक्षणेअलीकडेच वाचलेले लक्षात न राहणे.दिवसभराची कामेदेखील अवघड वाटणेघरकामातील स्वयंपाक कसा करावा यादेखील गोष्टी अवघड वाटणेअल्झायमर असलेल्यांना अगदी सोपे शब्द किंवा त्याचे पर्यायदेखील आठवत नाहीत.कधीकधी तोंडधुण्याच्या ब्रशला काय म्हणतात हे आठवत नाही.अल्झायमर असणाºयांना त्यांच्या स्वत:च्या शेजारच्या घरातदेखील हरवल्यासारखे होते.अल्झायमर असणाºयांचे कपडे घालणे बिघडते.आकडे विसरणे व ते कसे वापरायचे ते न आठवणे.अल्झायमर असलेल्या व्यक्ती वस्तू कुठेतरी ठेवतात व त्या नंतर शोधत राहतात.अशा व्यक्तीचे स्वभाव अचानक बदलतात.अल्झायमर झालेली व्यक्ती एकलकोंडी बनते, ती टीव्ही समोर तासनतास बसून राहते, झोप काढत राहते किंवा रोजची कामेदेखील व्यवस्थित करत नाहीत.