शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

दाेन महिन्यानंतर ‘एसटी’चा संचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST

ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : राज्य शासनाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लागू केलेले लाॅकडाऊन शिथिल केल्याने एसटी महामंडळाने ...

ब्रिजेश तिवारी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : राज्य शासनाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लागू केलेले लाॅकडाऊन शिथिल केल्याने एसटी महामंडळाने त्यांच्या बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात काटाेल आगाराच्या २०० बसेसचा समावेश असून, या बसेसचा संचार सुरू झाला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लागू केलेल्या उपाययाेजनांमुळे एसटीची प्रवासी वाहतूकही बंद करण्यात आली हाेती. काेराेना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात एसटी बसेस पाच महिने बंद ठेवण्यात आल्याने एसटी महामंडळाला ताेटा सहन करावा लागला. त्यातच काही प्रमाणात बसेस सुरू झाल्या आणि पुन्हा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे महामंडळाने या काळात प्रवासी वाहतूक न करण्याचा निर्णय घेत शासनाला सहकार्य केले. त्यामुळे त्यांच्या ताेट्यात आणखी भर पडली.

बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने या काळात नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील काेंढाळी (ता. काटाेल) व इतर बसस्थानक ओस पडले हाेते. ही वाहतूक पूर्ववत झाल्याने काेंढाळीसह अन्य बसस्थानक व बसथांब्यांवर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. बसेस सुरू करण्यात आल्याने साेय झाल्याच्या प्रतिक्रियाही प्रवाशांनी व्यक्त केल्या.

...

काटाेल-नागपूर मार्गावर २५ फेऱ्या

काटाेल-नागपूर मार्गावर दर तासाला एक याप्रमाणे राेज २५ बसफेऱ्या तर काटाेल-काेंढाळी मार्गावर दर ४५ मिनिटाला एक, काटाेल-सावरगाव-नरखेड मार्गावर चार याप्रमाणे बसफेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती काटाेल आगाराचे व्यवस्थापक कुलदीप रंगारी यांनी दिली. साेबतच काटाेल बसस्थानकाहून वर्धा, वरुड, सावनेर या मार्गावर बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. वरुड व मोवाड येथे मुक्कामी बसफेरी सुरू केली आहे. प्रवाशांची संख्या व मागणीनुसार बसफेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे कुलदीप रंगारी यांनी स्पष्ट केले.

....

स्वत:च स्वत:ची काळजी घ्या

काेराेना संक्रमण कमी झाले असले तरी ते पूर्णपणे नाहीसे झाले नाही. प्रवासी बसमध्ये गर्दी करीत असून, काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करतात. काही प्रवासी बसचालक व वाहकांनाही जुमानत नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी बसमध्ये प्रवास करताना स्वत:च स्वत:ची काळजी घेत मास्कचा नियमित वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे व सॅनिटायझेशनवर भर देणे या बाबींवर अंमल करणे गरजेचे आहे.