शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई योग्यच पण अतिक्रमणाला जबाबदार कोण?

By admin | Updated: May 23, 2015 02:52 IST

मागील काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविली जात आहे.

सहायक आयुक्तांची जबाबदारी : आजवर कुणालाही जबाबदार धरले नाहीनागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविली जात आहे. ही कारवाई योग्यच आहे परंतु अतिक्र मणावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे. त्यांना यासाठी जबाबदार का धरले जात नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी वेळीच कारवाई के ली असती तर आज महापालिका प्रशासनावर ही वेळी आलीच नसती. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरातील अक्रिमणाला आळा घालण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले होते. शहरात अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आली होती. अतिक्रमण झाल्यास त्यांना जबाबदार धरले जात होते. अतिक्रमण कारवाईचे अधिकार सहायक आयुक्तांना देण्यात आले. गरज भासल्यास त्यांना पोलीस संरक्षणाची मागणी करता येते.जयस्वाल यांच्यानंतर श्याम वर्धने यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन उपायुक्त व विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी धडक मोहीम राबविली होती. परंतु त्यांची बदली महसूल विभागात झाल्यापासून अतिक्रमण विरोधातील कार्यवाही जवळजवळ ठप्पच झाली आहे. मनपाकडे अतिक्रमणविरोधी पथक आहे. परंतु आवश्यक यंत्रसामग्री नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा मोहीम राबविली जाते. झोन कार्यालयाकडून अतिक्रमण करून बांधकाम झाल्यास कारवाई केली जाते. (प्रतिनिधी)कठोर नियमाची गरज अतिक्रमणामुळे शहराचा चेहराचा विद्रुप होत आहे. अतिक्रमण करून कायमस्वरूपी बांधकाम केल्यास कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांना कारवाई करणे सोयीचे व्हावे, यासाठी कठोर नियमाची गरज असल्याचे मत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी व्यक्त केले.