शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

कागदोपत्री सहकारी संस्थांचा ‘हिशेब’

By admin | Updated: July 17, 2015 03:26 IST

केवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी सहकार विभागाने कडक पाऊल उचलले आहे.

कारवाई होणार : विशेष सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात नागपूर : केवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी सहकार विभागाने कडक पाऊल उचलले आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत थेट गावात जाऊन नागपूर जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाची ही विशेष मोहीम गेल्या १ जुलैपासून सुरु झाली आहे. याबाबत अधिक माहिती देतांना जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले यांनी सांगितले की, जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे पसरलेले आहे. संस्थेच्या उपविधीमध्ये काहीतरी उद्देश ठेवून अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या. त्यांचा उद्देश सफल झाल्यानंतर संचालक व संस्थापकांनी संस्थेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. गृहनिर्माण, उद्योग, बेरोजगार, ग्राहक या नावाने स्थापन झालेल्या संस्था नेमक्या कुठे आहेत, याचा शोध घेणेही अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये सहकार विभागाने या संस्थांना लेखा परीक्षण करून घेण्याच्या सूचना देऊनही परीक्षण केले नाही. तसेच संस्था आॅनलाईन करताना अनेक संस्थांची माहिती उपलब्ध नाही. काही संस्था कागदोपत्रीच आहेत. या सर्व बाबींचा विचार करून सहकार विभागाचे अधिकारी, तसेच लेखा परीक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी गावागावात जाऊन नोंदणी झालेल्या सर्व संस्थांची माहिती घेणार आहेत. ज्या संस्था सुरू आहेत त्यांच्याकडून अर्ज भरून घेतला जाईल. ज्या संस्थांचा ठावठिकाणा नाही, त्या संस्था तातडीने बंद करण्यात येतील, असेही भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)