शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

सिकलसेल मुक्तीसाठी आमीर खानला साकडे

By admin | Updated: October 31, 2014 00:49 IST

‘सिकलसेल सोसायटी आॅफ इंडिया’ सिकलसेल मुक्त भारत बनविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या सोसायटीचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी ‘सत्यमेव जयते’

सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचा प्रयत्न : जनजागृतीसाठी निवेदननागपूर : ‘सिकलसेल सोसायटी आॅफ इंडिया’ सिकलसेल मुक्त भारत बनविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या सोसायटीचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमामधून या आजाराची जनजागृती करण्यात यावी, यासाठी अभिनेते आमीर खान यांना साकडे घातले आहे. सिकलसेल हा आजार १९१०मध्ये निदर्शनास आला. अमेरिका, आफ्रिका, युरोप व आशिया या खंडांमध्ये आजाराचा प्रभाव पाहायला मिळाला. मागील १०४ वर्षे होऊनही हा आजार नष्ट होण्यावर औषध उपलब्ध नाही. ‘सिकलसेल’ हा आजार केवळ बाळाच्या जन्मानंतर या एकच माध्यमातून वाढतो. त्यामुळे जनजागृतीच्या माध्यमातूनच सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळविता येणे शक्य आहे. संयुक्त राष्ट्र संघ व जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला सामाजिक आरोग्य समस्या म्हणून घोषित केले असून, जगातील घातक आजारांच्या श्रेणीत या आजाराचा समावेश केला आहे. १९५२ पासून आजपर्यंत १२ राज्यांमध्ये आढळून आलेल्या या आजाराने १० लाखांपेक्षा जास्त कुटुंबाला अडचणीत आणले आहे. आजार व सर्वेक्षणावर केंद्र शासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. परंतु, नियंत्रणासाठी ६७ वर्षांनंतरही केंद्र व राज्य शासनाकडून योग्य पावले उचलण्यात आली नाही. आमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समस्या व नागरिकांच्या हितासाठी जनजागृती केली जाते. सिकलसेल आजाराबाबतही जनजागृती व्हावी यासाठी सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी अभिनेते आमीर खान यांची मुंबईत भेट घेऊन सिकलसेल आजाराविषयीची माहिती दिली. यावर खान यांनी, ‘सिकलसेल माझ्यासाठी नवीन आरोग्य समस्या असून, इतर मार्गांनी माहिती घेईल’ असे आश्वासन दिले.(प्रतिनिधी)