शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

९७१ आजारांसाठी वैद्यकीय कवच

By admin | Updated: February 23, 2017 02:11 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसोबत एक लक्ष रुपयांपर्यंत उत्पन्न

राजीव गांधी जीवनदायी योजना : आरोग्य मित्र देतील सुविधा नागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसोबत एक लक्ष रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना थेट मदत मिळणार आहे. या योजनेत ९७१ आजारांसाठी वैद्यकीय मदत मिळणार आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून थेट रुग्णांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी आरोग्य मित्र मदत करणार आहे. रुग्णांपर्यंत सेवा पोहोचविताना काही अडचण निर्माण झाल्यास टोल फ्री वर तक्रार करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा पहिला टप्पा २ जुलै २०१२ पासून गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर या आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला आहे. योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांला मिळावा या उद्देशाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ही योजना लागू करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील पिवळी, अन्नपूर्णा, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि दारिद्र्यरेषेवरील एक लक्ष रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक अशा कुटुंबीयांना विमा संरक्षणाद्वारे ९७१ आजारांवर वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल. या योजनेसंदर्भात माहितीसाठी येणाऱ्या तक्रार निवारण्याकरिता थेट १५५३८८/ १८०० २३३ २२०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.(प्रतिनिधी)