शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

८७७ विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:07 IST

गेल्या १४ वर्षात राज्यभरातल आश्रमशाळांमधील ८७७ विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आश्रम शाळांची पाहणी करण्यासाठी दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या.

नागपूर : गेल्या १४ वर्षात राज्यभरातल आश्रमशाळांमधील ८७७ विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आश्रम शाळांची पाहणी करण्यासाठी दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या. त्यांनी २००१ ते २०१४ या १४ वर्षांची परिस्थिती अभ्यासून दिलेल्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.नांदेड जिल्ह्यातील कुपटी गावच्या आश्रमशाळेतील अंजली मेंढे या मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने आश्रमशाळांमधील सुरक्षेचा व व्यवस्थेचा प्रश्न पून्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली एका याचिकेवर सुनावणी करताना टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या माध्यमातून समिती गठित केली होती. दुसरीकडे राज्यपालांनीही आश्रमशाळांच्या चौकशीसाठी डॉ. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या दोन्ही समित्यांनी दिलेल्या अहवालानुसार आश्रमशाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिकणाºया ८७७ मुला-मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. म्हणजे दर वर्षाला ७० ते ७५ मुले आश्रमशाळांच्या अव्यवस्थेचे बळी ठरले. यापैकी ४५३ मुलांच्या पालकांना नुकसानभरपाई म्हणून मोबदला देण्यात आला आहे. अहवालामध्ये २०१५ पासूनची माहिती नमूद करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, ४५ टक्के प्रकरणांमध्ये आश्रमशाळा चालकांकडून मृत्युचे खरे कारण लपविले जात असल्याचे समितीला दिसून आले.