शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ८६ कोटींची मदत

By admin | Updated: May 15, 2014 02:38 IST

मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनातर्फे ८६ कोटींचे मदत वाटप करण्यात आल्याची ..

नागपूर : मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनातर्फे ८६ कोटींचे मदत वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.नुकसान भरपाईपोटी शासनाकडे १५६ कोटींची मागणी करण्यात आली होती. पैकी ६६ कोटी ७0 लाख प्राप्त झाले होते. त्याचे वाटप झाले आहे. ८८ कोटींचे अर्थसाहाय्य शासनाच्या आकस्मिकता निधीतून मंजूर करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश १३ मे २0१४ रोजी निर्गमित केले आहे. ही मदत लवकरच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.मागील मदत वाटपाच्या तुलनेत यावेळी मदतीच्या रकमेत अडीच पटीने वाढ केली आहे. गेल्या वेळी कोरडवाहू शेतकर्‍यांना हेक्टरी ४,५00 रुपयांची मदत दिली होती. आता ती १0,000 करण्यात आली आहे. ओलिताच्या शेतकर्‍यांना ९,000 ऐवजी १५,000 तर फळबागांना हेक्टरी १२,000 वरून ३0,000 करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या मदत वाटपाच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही स्वरूपाची कपात करू नये अशा सूचना बँकांना देण्यात आल्याचे देशमुख म्हणाले. (प्रतिनिधी)