शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ८६ कोटींची मदत

By admin | Updated: May 15, 2014 02:38 IST

मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनातर्फे ८६ कोटींचे मदत वाटप करण्यात आल्याची ..

नागपूर : मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनातर्फे ८६ कोटींचे मदत वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.नुकसान भरपाईपोटी शासनाकडे १५६ कोटींची मागणी करण्यात आली होती. पैकी ६६ कोटी ७0 लाख प्राप्त झाले होते. त्याचे वाटप झाले आहे. ८८ कोटींचे अर्थसाहाय्य शासनाच्या आकस्मिकता निधीतून मंजूर करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश १३ मे २0१४ रोजी निर्गमित केले आहे. ही मदत लवकरच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.मागील मदत वाटपाच्या तुलनेत यावेळी मदतीच्या रकमेत अडीच पटीने वाढ केली आहे. गेल्या वेळी कोरडवाहू शेतकर्‍यांना हेक्टरी ४,५00 रुपयांची मदत दिली होती. आता ती १0,000 करण्यात आली आहे. ओलिताच्या शेतकर्‍यांना ९,000 ऐवजी १५,000 तर फळबागांना हेक्टरी १२,000 वरून ३0,000 करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या मदत वाटपाच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही स्वरूपाची कपात करू नये अशा सूचना बँकांना देण्यात आल्याचे देशमुख म्हणाले. (प्रतिनिधी)