शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

७० हजार भूखंडधारक नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:35 IST

शहरातील १९०० व ५७२ अभिन्यासातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शुल्क आकारून तीन लाख भूखंडाचे नियमितीकरणासाठी अर्ज ...

शहरातील १९०० व ५७२ अभिन्यासातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शुल्क आकारून तीन लाख भूखंडाचे नियमितीकरणासाठी अर्ज आले होते. यातील २ लाख २० हजार भूखंंडाचे नियिमतीकरण करण्यात आले. यापैकी २०१७ व २०१८ या दोन वर्षांच्या कालावधीत नासुप्रने तब्बल ७० हजार भूखंड नियिमत केले. यातून नासुप्रच्या तिजोरीत जवळपास २०० कोटीचा महसूल जमा झाला होता.

...

संपूर्ण रेकॉर्ड नसल्याने अडचण

गुंठेवारी विभागाच्या माध्यमातून मनपाला चांगला आर्थिक स्रोत मिळाला. परंतु नासुप्रकडून संपूर्ण रेकॉर्ड प्राप्त झालेला नाही. भूखंडधारकांनी अर्ज केल्यानंतर पत्र पाठवून नासुप्रकडे फाईलची मागणी करावी लागते. यामुळे प्रकरणे निकाली काढण्याला विलंब होतो. विभाग मिळाला परंतु मनुष्यबळ वाढले नाही. तांत्रिक अचडणी आहेत. याही परिस्थितीत प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचा प्रयत्न आहे.

प्रमोद गावंडे, सहायक संचालक नगर रचना विभाग, मनपा

....