शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

६५,५२७ शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज

By admin | Updated: July 20, 2015 02:53 IST

नागपूर जिल्ह्यात १५ जुलै २०१५ पर्यंत ६५,५२७ शेतकऱ्यांना ६०६ कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांनी वाटप केले आहे, ...

जिल्ह्यात ६०६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे नागपूर : नागपूर जिल्ह्यात १५ जुलै २०१५ पर्यंत ६५,५२७ शेतकऱ्यांना ६०६ कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांनी वाटप केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. नागपूर जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज वाटपाचे खरीप हंगामाचे ८४१.५० कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ६०६ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्जापासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतला आहे. सोमवार व शुक्रवार या दिवशी तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीच्या बैठका होत आहेत. यात बँकांचे अधिकारी , सहकार विभागाचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहतात. याशिवाय जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दोन पीक कर्ज शिबिरे घेण्यात आली. या शिबिराचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच बँकासुद्धा कर्ज देण्यास उत्सुक आहेत. ज्या राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप करण्यात पुढाकार घेतला आहे त्यात अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, भारतीय महिला बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, आयडीबीआय बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, ओरिएन्टल बँक आॅफ कॉमर्स, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन व युनायटेड बँक आॅफ इंडिया, विजया बँक, अ‍ॅक्सिस बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, करुर वैश्य बँक, कर्नाटका बँक, रत्नाकर बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, एमएस को-आॅपरेटिव्ह बँक यांचा प्रामुख्याने समावेश आहे. (प्रतिनिधी)गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने अधिक वाटप गेल्यावर्षी १५ जुलैपर्यंत केवळ ३३९२१ शेतकऱ्यांना २८५ कोटी रुपयांचेच कर्ज वाटप करण्यात आले होते. तसेच मागील वर्षी संपूर्ण खरीप हंगामात ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत ५५,२६२ शेतकऱ्यांना ४७७ कोटी रुपयांचेच कर्ज वाटप करण्यात आले होते. परंतु या वर्षी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी घेतलेल्या विशेष पुढाकारामुळे १५ जुलैपर्यंत ६५,५२७ शेतकऱ्यांना तब्बल ६०६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे, हे विशेष.