शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

दूषित पाण्याच्या ६,५०० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:43 IST

शहरालगतच्या भागातच नाही तर मध्यवर्ती भागातही दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या संदर्भात तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेतली जात नाही.

आरोग्य धोक्यात : अधिकारी -पदाधिकारी फोन उचलेनातलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरालगतच्या भागातच नाही तर मध्यवर्ती भागातही दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या संदर्भात तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेतली जात नाही. मागील काही महिन्यात दूषित पाण्याच्या तब्बल ६,५०० तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी देण्यात आली. सीमावर्ती भागातील वस्त्यांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबतचा प्रश्न प्रफुल्ल गुडधे व रमेश पुणेकर यांनी उपस्थित केला होता. या संदर्भात तक्रार करण्यासाठी महापौर व पदाधिकाऱ्यांना फोन केला पण प्रतिसाद मिळत नाही. उपमहापौरांच्या प्रभाग २० मधील वस्त्यांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणले. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. विविध आजार होत असल्याचे विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी निदर्शनास आणले. दूषित पाण्याची तपासणी करण्यासाठी महापालिके ची यंत्रणा आहे का, यावर काय उपाययोजना करण्यात आल्या असा प्रश्न प्रफुल्ल गुडधे यांनी उपस्थित केला. उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी निदर्शनास आणले. दूषित पाण्याची समस्या काही ठराविक वस्त्यात आहेत.तक्रारी असलेल्या भागाची कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करण्याची सूचना सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी केली. दूषित पाण्याच्या बहुसंख्य तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.गायकवाड यांनी दिली.