शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

२०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी; मिळाले ५ कोटी 

By गणेश हुड | Updated: May 17, 2023 19:05 IST

Nagpur News जिल्हा परिषदेने २०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. परंतु या कामासाठी जेमतेम ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गणेश हूड                                                                                                                  नागपूर : गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हयातील ग्रामीण भागातील रस्ते , पूल वाहून गेले. उन्हाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती  व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने २०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. परंतु या कामासाठी जेमतेम ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दुरुस्तीसाठी निधी मिळणार नसल्याने लोकांना पावसाळ्यात अडचणींना सामोरे जावे  लागणार आहे.मागील सहा वर्षांत इतका कमी निधी प्रथमच मिळाला आहे. २०२२-२३ या वर्षात ३७ कोटी, २०२१-२२ या  वर्षात २५ कोटी तर २०१८-१९ या वर्षात २३ कोटी ५० लाखांचा निधी मिळाला होता. मागील पावसाळ्यात जिल्हयातील रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले झाले. खड्ड्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिक त्रस्त आहेत. असे असतानाही मागणीच्या निम्माही निधी प्राप्त झालेला नाही. ५ कोटीतून रस्ते व पुलाची कामे करणे शक्य नसल्याने नागरिकांना त्रास सोसावा लागणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक