शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

काटाेल तालुक्यात २३ जागांसाठी ५५ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:10 IST

काटाेल : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमधील २३ जागांसाठी एकूण ५५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात शेवटच्या दिवशी दाखल ...

काटाेल : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमधील २३ जागांसाठी एकूण ५५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आलेल्या २२ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली हाेती. त्यामुळे त्यांना वेळेची मुभा देण्यात आली हाेती.

तालुक्यातील खंडाळा (खुर्द) येथे ७ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, भाेरगड येथे ७ जागांसाठी १८ तर माळेगाव येथे ९ जागांसाठी २० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या तिन्ही ठिकाणी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार असून, सर्वच राजकीय पक्ष समर्थित गटांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक रिंगणातील खरे चित्र स्पष्ट हाेणार आहे.