शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

मनपाला मिळणार ४४ कोटीचे अनुदान

By admin | Updated: August 2, 2015 03:13 IST

५० कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून वगळण्यात आले आहे.

आर्थिक हातभार : स्टॅम्प ड्युटीतून एलबीटीची वसुली कायमनागपूर : ५० कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून वगळण्यात आले आहे. काही प्रमाणात एलबीटी हटविल्याच्या मोबदल्यात महापालिकेला राज्य सरकारकडून दर महिन्याला अनुदान स्वरुपात ४४ कोटी मिळण्याची आशा आहे. सोबतच मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून एक टक्का एलबीटी कायम राहणार आहे. यातून पाच कोटी व तसेच ५० कोटीहून अधिक व्यापार असलेल्या व्यापाऱ्यांकडून ७ कोटी व ४४ कोटी असे महिन्याला ५६ कोटीचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. मागील पाच वर्षात जकात व एलबीटीच्या माध्यमातून ज्या वर्षात सर्वाधिक उत्पन्न झाले. ते गृहीत धरून सरकारकडून त्या आधारावर अनुदान मिळणार आहे. २०१२-१३ या वर्षात जकातीपासून सर्वाधिक ४८५ कोटीचे उत्पन्न झाले होते. यात ८ टक्के वाढ गृहीत धरता ५२४ कोटी होतात. या आधारे मनपाला दर महिन्याला ४४ कोटी अनुदान मिळण्याची आशा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरेसे अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते पूर्ण केल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. विधानसभेत पाच महिन्यासाठी २०४०. ४४ कोटीच्या अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. ही रक्कम २५ महापालिकांना अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून गेल्या वर्षात मनपाला ६० कोटीचे उत्पन्न झाले होते. त्यावरील एलबीटी कायम असल्याने महिन्याला पाच कोटी मिळतील. जकातीच्या आधारे अनुदान मिळणार असल्याने मनपाची र्आिर्थक स्थिती चांगली होईल. असा विश्वास सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. यातून एलबीटीचे नुकसान भरून निघणार असल्याने तिवारी व सिंगारे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. अभय योजनेची मुदत १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. त्यानंतर एलबीटी रिटर्न न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. परंतु या संदर्भात मनपाला सरकारच्या निर्देशाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)