शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

४२ खाणींची भर पडणार

By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST

मिश्रा म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले प्रकल्प सुरू करता न आल्याने उत्पादनात घसरण झाली.

नागपूर : मिश्रा म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले प्रकल्प सुरू करता न आल्याने उत्पादनात घसरण झाली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला. पण ऊर्जा निर्मिती क्षेत्राची गरज पूर्ण करण्यासाठी वेकोलिने कोळसा उत्पादनावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी केली आहे. जागा अधिग्रहणातील अडथळे दूर करणे, मानव संशोधनाची पुनर्निर्मिती करणे, प्रशासनाची कार्यक्षमता आणि कोळशाची क्षमता वाढविण्यावर विशेष भर आहे. यावर्षी ७ दशलक्ष टन कोळशाची क्षमता वाढविली आहे आणि २०२० पर्यंत सध्या सुरू असलेल्या ८२ खाणींमध्ये नव्याने ४२ खाणींची भर पडणार आहे. त्यामुळे कोळशाची उत्पादन क्षमता १०० दशलक्ष टनापर्यंत वाढणार असल्याचे मिश्रा म्हणाले. यावेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि सरचिटणीस शिरीष बोरकर आणि वेकोलिचे महाव्यवस्थापक (जनसंपर्क) मनीष सिंग उपस्थित होते. (प्रतिनिधी) गावकऱ्यांचा विश्वास संपादनस्थानिक गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी वेकोलितर्फे ‘संवाद’ नावाने विशेष प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत वेकोलिच्या खाणींतून दरदिवशी निघणाऱ्या १० कोटी गॅलन पाण्याचा उपयोग स्थानिक लोकांसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बोअरवेल खोदणे, बंधारे बांधणे आणि टॅन्क बांधून हे पाणी गावातील विहिरीत आणि अन्य पाणी साठवणुकीच्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. नायगाव येथे पायलट प्रकल्प यशस्वी झाला आहे. गेल्या सहा महिन्यात काही हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. याशिवाय हा प्रयोग प्रत्येक खाणीत करून पुढील पाच वर्षांत विदर्भातील २५०० ते ३००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा दावा मिश्रा यांनी केला.