शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४१.९९ टक्के जलसाठा

By admin | Updated: June 29, 2014 00:47 IST

पावसाने दडी मारल्याने उद््भवलेल्या परिस्थितीचा जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आढावा घेतला. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.शनिवारी सिंचन भवनात मुळक

राजेंद्र मुळक यांनी घेतला आढावा : पाणी काटकसरीने वापरानागपूर: पावसाने दडी मारल्याने उद््भवलेल्या परिस्थितीचा जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आढावा घेतला. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.शनिवारी सिंचन भवनात मुळक यांनी आढावा बैठक घेतली.बैठकीला विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.बी. शुक्ला,मुख्य अभियंता ए.एन. खापरे, सहायक मुख्य अभियंता के.एस. वेमुलकोंडा, कार्यकारी अभियंता एस.बी. तेलंग, व महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.बैठकीत अधिकाऱ्यांनी अमरावती व नागपूर विभागातील धरणातील जलसाठ्याची माहिती दिली. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यात ४१.९९ टक्के गोंदिया जिल्ह्यात १९.७ टक्के, चंद्रपूर २०.६८ टक्के ,गडचिरोली २८.४१ टक्के, भंडारा ७२.५४ टक्के आणि वर्धा जिल्ह्यात ील धरणात ३०.७६ टक्के पाणी साठा आहे.पाण्याची उपलब्धता पाहता मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी स्थिती उत्तम आहे. पाऊस आणखी लांबणीवर गेला तरी परिस्थिची हाताबाहेर जाणार नाही, असा विश्वास मुळक यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)