शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

जिल्ह्यात कोरोनाचे ४०९० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोना संसर्गाच्या १० महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत ४०९० रुग्णांचे बळी गेले. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ३.१२ टक्के आहे. ...

नागपूर : कोरोना संसर्गाच्या १० महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत ४०९० रुग्णांचे बळी गेले. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ३.१२ टक्के आहे. मंगळवारी २७८ नवे बाधित व ९ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या १३०८९७ झाली आहे. आज रुग्णसंख्येच्या तुलनेत ४२२ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३.९७ टक्क्यांवर पोहोचले आहे.

नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या रोडावली आहे. मंगळवारी ३५४८ कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ३०४१ आरटीपीसीआर, तर ५०७ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीआरमधून २१५, तर अँटिजनमधून ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. नव्या रुग्णांमध्ये शहरातील २२३, ग्रामीणमधील ५१, तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीणमधील १, तर जिल्ह्याबाहेरील ४ मृत्यू आहेत. विशेष म्हणजे, शहरात २७०३, ग्रामीणमध्ये ७२७, तर जिल्ह्याबाहेरील ६६० रुग्णांचे जीव गेले.

-शहरात ९८४१८ रुग्ण बरे

नागपूर जिल्ह्यात १२३००० रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील ९८४१८, तर ग्रामीणमधील २४५८२ रुग्ण आहेत. सध्या ३८०७ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १०१६ रुग्ण रुग्णालयात, तर २७९१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

-दैनिक संशयित : ३८०७

-बाधित रुग्ण : १३०८९७

_-बरे झालेले : १२३०००

- उपचार घेत असलेले रुग्ण : ३८०७

- मृत्यू : ४०९०