शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

राज्यातील २९२ न्यायाधीशांच्या बदल्या

By admin | Updated: April 28, 2017 02:58 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांनी राज्यातील १३१ जिल्हा न्यायाधीश

१३१ जिल्हा न्यायाधीश आणि १६१ वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांचा समावेश नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांनी राज्यातील १३१ जिल्हा न्यायाधीश आणि १६१ वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहेत. या बदली आदेशानुसार विदर्भात येणारे आणि विदर्भातून जाणारे न्यायाधीश नावे पुढील प्रमाणे आहेत. जिल्हा न्यायाधीशांच्या करण्यात आलेल्या बदल्या मुंबई येथील ए.एस. शेंडे यांची वर्धा, बीड येथील एस.एस. शर्मा यांची बुलडाणा, बुलडाणा येथील ए.एस. कलोटी यांची मुंबई, नागपूर येथील एम. सलमान आझमी यांची मुंबई, नागपूर येथील एम.एम. उमर यांची मुंबई, नागपूर येथील व्ही. सी. बरडे यांची मुंबई, ठाणे पालघर येथील ए. डी. क्षीरसागर यांची बुलडाणा, नागपूर येथील एम.ए. बरालिया यांची मुंबई, यवतमाळ केळापूर येथील एस. पी. डोरले यांची भुसावळ, बीड येथील व्ही.व्ही. विद्वंस यांची अमरावती अचलपूर, अचलपूर एस. बी. हेडाऊ येथून मुंबई, वाशिमचे ए. के. शहा यांची पुणे, मुंबईचे ए. एस. काझी यांची नागपूर, नागपूरचे एस. एच. ग्वालानी यांची पुणे, मुंबईचे शैलेश देशपांडे यांची नागपूर , नाशिक मालेगावचे एस. एस. खंडागळे यांची नागपूर, भंडाऱ्याचे व्ही. जी. धांडे हे भंडारा येथेच कायम आहे. औरंगाबादचे बी.पी. क्षीरसागर यांची नागपूर, मुंबईचे ए.ए. सय्यद यांची अचलपूर, अमरावती अचलपूरचे एम.एस. शेख यांची नांदेड, नागपूरचे वाय. जी. खोब्रागडे यांना नागपुरात कायम. मुंबईचे एम.के. महाजन यांची नागपूर, अमरावती अचलपूरचे व्ही.पी. पाटकर यांना अचलपुरात कायम. जालनाचे व्ही.एस. देशपांडे यांची वाशिम, मुंबईचे आर. एन. जोशी यांची यवतमाळ केळापूर, बुलडाणाचे पी.एल. गजभिये यांची धुळे, अमरावतीचे एस. एस. भीष्म, यवतमाळचे ए.टी. वानखेडे, अकोल्याचे जी.जी. भालचंद्र, नागपूरचे डी.डी. खोचे, चंद्रपूर वरोराचे के.एन. गौतम, नागपूरचे जी.पी. अग्रवाल यांना कायम ठेवण्यात आले. भुसावळचे संजय कुळकर्णी यांची नागपूर, नागपूरचे एस.एस. कंठाळे यांची जालना. एच.एस. सातभाई यांची मुंबईहून गोंदियाला, एस. एन. राजूरकर यांची वर्धाहून यवतमाळ, व्ही.के. देशमुख यांची नागपूरहून नांदेड, आर.पी. देशपांडे यांची यवतमाळहून मुंबई, एस.एन. मोरवले यांची अकोलाहून जालना, ए.ए. ढोमणे यांची नागपूरहून मुंबई, डी.एन. खडसे यांची यवतमाळहून बीड, एस.एस. ओझा अमरावतीला कायम. डी.एन. सुरवसे यांची बुलडाणा खामगावहून बीड, सी.व्ही. मराठे यांची मुंबई माजगावहून नागपूर , आर.एम. कुळकर्णी यांची ठाण्याहून बुलडाणा, व्ही.डी. पिंपळकर यांची अकोलाहून पुणे बारामती, आर.डी. गोधणे यांची परभणीहून चंद्रपूर वरोरा, के.पी. श्रीखंडे यांची यवतमाळ पुसदहून चंद्रपूर, एस.सी. शिरसाठ यांची बुलडाणाहून औरंगाबाद, व्ही.बी. पारगावकर यांची अहमदनगर श्रीगोंदाहून अमरावती, एस.एच. जगताप यांची अहमदनगरहून अमरावती, आर. एन. बरड यांची लातूरहून नागपूर, व्ही.ए. पाटील यांची अहमदनगर कोपरगावहून वर्धा, एस.बी. पवार यांची अमरावतीहून लातूर, डी.पी. शिंगाडे यांची मुंबईहून अकोला, एम.जी.चव्हाण यांची औरंगाबादहुन बुलडाणा, एस.एम. आगरकर यांची यवतमाळहून पुणे, बी.एम.पाटील यांची मुंबईहून गडचिरोली, के.एस. तोतला यांची मुंबईहून नागपूर, ए.सी. डागा यांची यवतमाळहून औरंगाबाद, व्ही.आर.अग्रवाल यांची नाशिकहून पुसद यवतमाळ, आर. के. क्षीरसागर यांची मुंबईहून नागपूर, एम.आय. लोकवानी नागपुरात कायम. जी.पी. कौडीकर यांची नागपूरहून लातूर, आर. आर. राऊत यांची मुंबईहून यवतमाळ, पी.पी. मुळे यांची जळगाव भुसावळहून यवतमाळ, एम.आर.ए. शेख यांची सांगलीहून यवतमाळ, ए. ए. आयचित यांची मुंबईहून वर्धा, एन.जी. शुक्ला यांची पुण्याहून अकोला, पी.एम. गुप्ता यांची यवतमाळहून अहमदनगर कोपरगाव, एस. बी. भगत यांची बुलडाणाहून ठाणे कल्याण, ए.जी. सातपुते यांची नागपूरहून मुंबई, एस. यु. हाके यांची मुंबईहून नागपूर, एस.पी. अग्रवाल यांची मुंबईहून नागपूर, संतोष पी. देशमुख यांची वाशिमहून सोलापूर, आर. एम. राठोड यांची चंद्रपूरहून मुंबई, आर. बी. रेहपाडे यांची गडचिरोलीहून मुंबई, डी. ए. जाधव यांची मुंबईहून नागपूर, सी.एल. देशपांडे यांची चंद्रपूरहून यवतमाळ, ए.एन. भंडारवार यांची पुण्याहून यवतमाळ, के. पी. क्षीरसागर ूयांची मुंबईहून नागपूर, एस.बी. भाजीपाले यांची अमरावतीहून मुंबई, पी. एस. काळे यांची नागपूरला कायम. एच. एल. मनवर यांची यवतमाळहून मुंबई, एस.आर. अग्रवाल यांची नागपूरहून मुंबई, पी.एम. बडगी यांची अकोलाहून मुंबई, डी.वाय. काळे वर्धाहून नागपूर, एम.एस. तिवारी यांची यवतमाळहून परभणी, ए.व्ही. मिश्रा यांची अकोल्याहून मुंबई, वाय.एन. तिवारी यांची यवतमाळहून परभणी, एस.बी. राठोड यांची पुण्याहून अमरावती, आर. एस. सालगावकर यांची नागपूरहून मुंबई, एस.जी. शेख यांची नागपूरहून मुंबई, व्ही.एम. कऱ्हाडकर यांची चंद्रपूरहून पुणे येथे बदली झाली आहे.(प्रतिनिधी)