शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

28 लाखांची हेरॉईन, गांजा आगीच्या हवाली

By admin | Updated: July 2, 2017 14:43 IST

28 ग्राम हेरॉईन, 93 किलो गांजा आणि 1 किलो 9क्क् ग्राम चरससह अंमली पदार्थांचा साठा आग लावून पेटवून देण्यात आला.

ऑनलाईन लोकमतनागपूर : गेल्या वर्षभरात पोलिसांनी विविध भागात जप्त केलेली 28 ग्राम हेरॉईन, 93 किलो गांजा आणि 1 किलो 9क्क् ग्राम चरससह अंमली पदार्थांचा साठा आग लावून पेटवून देण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी हिंगणा परिसरात हा साठा नष्ट केला. तहसील, इमामवाडा, एमआयडीसी अजनी, सक्करदरा, कळमना, यशोधरानगर, जरीपटका, गिट्टीखदान, प्रतापनगर, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेच्या पथकाने लाखो रु पयांचे अंमली पदार्थ पकडले. ठराविक मुदतीननंतर ते नष्ट केले जातात. तत्पूर्वी कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी तीन पोलीस उपायुक्तांची समिती निर्माण केली होती. त्यात उपायुक्त संभाजी कदम (गुन्हे शाखा), उपायुक्त सुहास बावचे ( प्रशासन) आणि उपायुक्त श्वेता खेडकर (ईओडब्ल्यू) यांचा समावेश होता. या अधिका:यांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांची शहानिशा केल्यानंतर तो नष्ट करण्यासाठी नियमावली तयार करून दिली. त्यानंतर सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तो अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, शनिवारी दुपारी पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे आणि त्यांच्या सहका:यांनी हिंगणा परिसरात लाखो रु पयांचा अंमली पदार्थाचा साठा जाळून नष्ट केला.