शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

दूषित पाणी आढळल्यास २५ हजारांचा दंड

By admin | Updated: May 5, 2014 00:34 IST

शीतपेय विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांत शीतपेय व पाणी योग्यप्रकारे मिळत आहे की नाही, याकरिता आता अन्न व औषध प्रशासन विभाग वॉच ठेवणार आहे.

 सिंदेवाही : शीतपेय विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांत शीतपेय व पाणी योग्यप्रकारे मिळत आहे की नाही, याकरिता आता अन्न व औषध प्रशासन विभाग वॉच ठेवणार आहे. त्याठिकाणी जर दूषित पाणी आढळल्यास संबधित विक्रेत्यांवर २५ हजारांचा दंड अथवा परवाना रद्द करण्याची कारवाई होणार आहे. ही मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शीतपेय विक्रेत्यांनी आता पाण्याबद्दल शुद्धतेची हमी देण्याची गरज आहे. तापत्या वातावरणात तहान भागविण्यासाठी नागरिक शीतपेयांकडे धाव घेतात. त्यामुळे शीतपेय विक्रेत्यांची चांदी आहे. शहरात परवानाधारक व खुल्या जागेत शीतपेयांची विक्री करणाºयांची संख्या पाचशेच्या जवळपास आहे. प्रत्येक विक्रेता ग्राहकांसाठी योग्य पाण्याचा वापर करीत आहे किंवा नाही याबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे विभाग परवानाधारक व खुल्या जागेत शीतपेयांची विक्री करणाºयांची तपासणी करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. सर्वाधिक आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. (शहर प्रतिनिधी)