शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

१९०० किलो आंबे जप्त

By admin | Updated: May 7, 2014 02:47 IST

कार्बाईड या रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या आंबे पिकविणार्‍या संत्रा मार्केट येथील दोन व्यापार्‍यांवर अन्न प्रशासन विभागाने मंगळवारी सकाळी ८ वाजता धाड टाकून १९०० किलो आंबे जप्त केले.

अन्न प्रशासन विभागाची कारवाई : व्यापार्‍यांमध्ये खळबळनागपूर : कार्बाईड या रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या आंबे पिकविणार्‍या संत्रा मार्केट येथील दोन व्यापार्‍यांवर अन्न प्रशासन विभागाने मंगळवारी सकाळी ८ वाजता धाड टाकून १९०० किलो आंबे जप्त केले. या कारवाईने व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. जप्त केलेले आंबे खाण्यास अयोग्य असल्याने तात्काळ भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये नष्ट केले. आंब्याची बाजारभाव किंमत २५ हजार रुपये आहे. संजय बागडे या व्यापार्‍याकडून १५०० किलो आणि अंबिका प्रसाद शाहू यांच्या पेढीवर धाड टाकून ४०० किलो आंबे जप्त केले. कार्बाईडच्या पुड्या ठेवून आंबे पिकवित असल्याचे दोन्ही फर्मवर आढळून आले. दोघांकडून एक किलो कार्बाईड जप्त केले. गैरकायदेशीर मार्गाचा वापर करून फळे पिकविणार्‍या व्यावसायिकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्तांनी स्पष्ट केले.याआधीही विभागाने शनिवारी कळमना येथील सागीर सय्यद बशीर अली या व्यापार्‍याच्या फर्मवर धाड टाकून कार्बाईडने पिकविण्यात येणारे १५ हजार रुपये किमतीचे ६०० किलो आंबे जप्त केले होते. विभागाने आतापर्यंत २५०० किलो आंबे जप्त करून नष्ट केले आहेत. ही कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा सहआयुक्तांनी दिला आहे. ही कारवाई अन्न प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख आणि सहायक आयुक्त न.रं. वाकोडे व एम.सी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ.प्र. देशपांडे, बी.जी. नंदनवार आणि व्ही.पी. धवड यांनी केले.